शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Coronavirus : ऑलिम्पिकची नव्याने तयारी करू, डावपेचही आखू; आयओसीच्या निर्णयाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 06:28 IST

coronavirus : आयओए महासचिव राजीव मेहता यांनी टोकियो आॅलिम्पिक आयोजन समितीला लिहिलेल्या पत्रात आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्यात आल्यामुळे काही खेळाडूंच्या करिअरवर तसेच पात्रता गाठण्याच्या योजनेवर विपरीत परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रकोपामुळे टोकियो आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्याच्या आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीच्या निर्णयाचे भारतीय आॅलिम्पिक संघटनेने स्वागत केले. दुसरीकडे स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे अनेक खेळाडूंच्या करिअरवर विपरीत परिणाम होईल, अशी कबुलीदेखील दिली. असे असले तरी आॅलिम्पिकची नव्याने तयारी करण्याचा तसेच डावपेच आखण्याचा निर्धार आयओए तसेच क्रीडा मंत्रालयाने व्यक्त केला आहे.आयओए महासचिव राजीव मेहता यांनी टोकियो आॅलिम्पिक आयोजन समितीला लिहिलेल्या पत्रात आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्यात आल्यामुळे काही खेळाडूंच्या करिअरवर तसेच पात्रता गाठण्याच्या योजनेवर विपरीत परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे. आम्ही सर्वजण त्यांची आवश्यक मदत करणार असून भारतातील लॉक डाऊन संपल्यानंतर सर्वच महासंघांसोबत चर्चा करण्यात येईल, असे सांगून खेळाडूंची सुरक्षा सर्वतोपरी असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.दरम्यान, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानेदेखील आॅलिम्पिकसाठी नव्याने तयारी करण्याचे आणि संशोधित योजना आखण्याचे संकेत दिले आहेत. (वृत्तसंस्था)पॅरालिम्पिक समितीनेही केले स्वागतनवी दिल्ली : भारतीय पॅरालिम्पिक समितीने टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे तयारीबाबत द्धिधा मन:स्थितीत असलेल्या खेळाडूंना दिलासा लाभेल, असे म्हटले आहे. पीसीआय महासचिव गुरुशरणसिंग यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर पीसीआय पुढील डावपेच आखेल, असे म्हटले आहे. अध्यक्ष दीपा मलिक यांनी याआधी खेळाडूंच्या आरोग्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे म्हटले होते.‘कोरोनाच्या जागतिक संकटामुळे टोकियो २०२० आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभर पुढे ढकलण्याच्या आयओसीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. जगभरातील खेळाडूंच्या हितासाठी हा निर्णय आवश्यक होता. आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सर्वच भारतीय खेळाडूंना यथायोग्य मदत करण्याचे मी आश्वासन देत आहे. सद्यस्थितीचा त्यांच्या तयारीवर परिणाम होणार नाही, याची ग्वाही देतो. खेळाडूंनी निराश होऊ नये. आम्ही याहून सर्वोत्कृष्ट तयारी करू आणि योजना आखू. भारत २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल.’-किरेन रिजिजू, क्रीडामंत्री

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020corona virusकोरोना वायरस बातम्या