शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

सातत्य, सरावाशिवाय यश मुश्किल: अभिजित कुंटे

By admin | Updated: May 5, 2014 14:36 IST

येत्या काळात महाराष्ट्रातील बुद्धिबळपटूंना यश संपादन करण्यासाठी कामगिरीमध्ये सातत्य आणि सराव अत्यंत आवश्यक आहे

नाशिक : येत्या काळात महाराष्ट्रातील बुद्धिबळपटूंना यश संपादन करण्यासाठी कामगिरीमध्ये सातत्य आणि सराव अत्यंत आवश्यक आहे. तामिळनाडू, केरळच्या बुद्धिबळपटूंकडून अत्यंत कडवे आव्हान महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी असणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी आपल्या खेळावरच लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी शारीरिक क्षमता आणि नियमित सराव गरजेचे असल्याचे पुण्याचा ग्रॅँडमास्टर अभिजित कुंटे याने केले. सिटी सेंटर मॉल येथे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी अभिजित कुंटे बोलत होते. सदर स्पर्धेच्या मुलांच्या गटातून नगरचा संकर्ष शेळके व ठाण्याचा शार्दूल वाकाडे तर मुलींच्या गटातून नागपूरची दिव्या देशमुख व श्रीया ठाकरे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याशिवाय मुलींच्या अंडर ११ गटात मंुबईची पिया सक्सेना, नागपूरची इशा सारडा, मंुबईची अवरिल डेव्हीड, नागपूरची नारायणी आज्ञे, मंुबईची आरोही दाभोळकर, आदिती कृष्णन्, इशा शाह, अनन्य गुप्ता यांनी यश नोंदविले. मुलांच्या गटात नागपूरचा संकल्प गुप्ता, सारांश जेसवाणी, पुण्याचा ओजस कर्नावट, नागपूरची रौनक सादवाणी, मुंबईचा वेदांत पानेसर, आदित गुवाघरकर, शौर्य जैन, रिसब शाह यांनी यश नोंदविले. नाशिक बेस्टच्या किताबात मुलींमध्ये जान्हवी कौशिक, श्रीया कुलकर्णी, श्रृती राका, वृंदा राठी, कंुचिता कुंटे तर मुलांमध्ये जयंत शिरोरे, सिद्धांत देवरे, आविष्कार वानखडे, वरुण वाघ, सोहम दुसाने यांनी यश नोंदविले. पारितोषिक प्रदान सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष धनंजय बेळे, सुमित नहार, सिटी सेंटर मॉलचे राजपूत उपस्थित होते. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून राजेंद्र शिरोदे यांनी काम पाहिले तर प्रवीण ठाकरे, मंगेश गंभीरे, मिलिंद नाईक यांनी पंच म्हणून काम पाहिले.