शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

विंडीज संघासमोर ३३१ धावांचे आव्हान

By admin | Updated: October 17, 2014 19:57 IST

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा एक दिवसीय सामना सुरु असून भारताने विंडीज संघासमोर ३३१ धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमतधर्मशाला, दि. १७ -  विराट कोहलीच्या झंझावाती १२७ धावांच्या बळावर चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ३३१ धावांचे आव्हान दिले आहे. भारताने ५० षटकांत सहा गडी गमावत ३३० धावा केल्या असून सुरैशा रैनाने तडाखेबाज अर्धशतक ठोकून कोहलीला साथ दिली. 

चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजचा कप्तान ब्राव्होने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन व अजिंक्य रहाणे या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. हे दोघेही मोठी धावसंख्या उभारतील असे दिसत असतानाच विंडीजचा गोलंदाज  अँड्रे रसेलने शिखर धवनला (३५ धावा) बाद करत भारताला ७० धावांवर पहिला धक्का दिला. यानंतर अजिंक्य रहाणेने विराट कोहलीच्या साथीने भारताला डाव पुढे नेला. विंडीजचा गोलंदाज सुलेमान बेन याच्या गोलंदाजीवर रहाणे पायचीत झाला. अवघ्या सहा धावा करत भारतीय कप्तान महेंद्र सिंह धोनी धावचीत झाला. तब्बल पाच षटकार आणि तीन चौकार लगावत सुरेश रैनाने फक्त ५८ चेंडूत ७१ धावा केल्याने प्रेक्षक आणि संघाच्या त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या असतानाच रामादिनकडे झेल गेल्याने रैना बाद झाला. भारतीय संघात सर्वात उल्लेखनीय फलंदाजी विराट कोहली केली आहे. तब्बल १३ चौकार व तीन षटकार लगावत कोहलीने आपल्या फलंदाजीचे विराट दर्शन क्रिकेट शौकिनांना घडवले.