शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

..तर बर्मिंगहॅम येथे होणा-या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:25 IST

राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी या खेळाच्या भविष्याबाबत चर्वितचर्वण सुरू असताना विख्यात पिस्तुल नेमबाज जसपाल राणाने विरोध म्हणून भारताने राष्ट्रकूल स्पर्धेवर बहिष्कार टाकायला हवा, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी या खेळाच्या भविष्याबाबत चर्वितचर्वण सुरू असताना विख्यात पिस्तुल नेमबाज जसपाल राणाने विरोध म्हणून भारताने राष्ट्रकूल स्पर्धेवर बहिष्कार टाकायला हवा, असे म्हटले आहे.जगभरातील नेमबाज व राष्ट्रीय महासंघांनी याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतरही राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) स्पष्ट केले की, नेमबाजी केवळ एक ‘पर्यायी खेळ’ आहे. बर्मिंगहॅममध्ये २०२२ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत याचा सहभाग राहणार नाही.पिस्तुल नेमबाजीमध्ये देशातील महान नेमबाज असलेला राणा म्हणाला, ‘केवळ आम्हालाच नाही तर सरकारलाही यासाठी लढा द्यावा लागेल. ज्या क्रीडाप्रकारांमध्ये आपण चांगली कामगिरी करतो तो क्रीडाप्रकार वगळणे सुरू ठेवले तर भारतासाठी ही चांगली बाब नाही. राष्ट्रकुलमधून नेमबाजीला वगळले तर या स्पर्धेवर बहिष्कार टाकायला हवा. चीनने चार आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला नाही आणि ज्यावेळी त्यांनी पुनरागमन केले त्यावेळी ‘क्लीन स्वीप’ केला.’जसपाल राणा याने पुढे सांगितले की, ‘भारतीय सरकार आता खेळाडूंसाठी बरेच काही करीत आहे. ही सकारात्मक बाब आहे. त्याचा खेळाडूंना मोठा लाभ होत आहे.’ (वृत्तसंस्था)>पर्यायी गटात समावेश...गेल्या महिन्यात २०२२ च्या स्पर्धेच्या आयोजकांना लिहिलेल्या पत्रामध्ये सीजीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड ग्रेवेम्बर्ग यांनी म्हटले आहे की,‘२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश राहणार नाही. सीजीएफने याचे समर्थन केले आहे.’दरम्यान, खेळाला वगळण्यात येणार नसून पर्यायी गटात याचा समावेश राहील. त्यात यजमान शहर आपल्या राष्ट्रकुल स्पर्धेत याचा समावेश करू शकतो,’ असे ग्रेवेम्बर्ग यांनी स्पष्ट केले.