शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

गोलंदाजांनी निराश केले : हरभजन

By admin | Updated: June 21, 2017 01:04 IST

पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवासाठी भारतीय गोलंदाज दोषी आहेत.

नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवासाठी भारतीय गोलंदाज दोषी आहेत. त्यांनी मोक्याच्या क्षणी निराश केले, असे मत अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले. हरभजन म्हणाला, ‘मधल्या षटकांमध्ये बऱ्याच धावा फटकावल्या गेल्या आणि फिरकीपटू बळी घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली. आयीसीसीसाठी लिहिलेल्या स्तंभामध्ये हरभजनने म्हटले की, ‘आमच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी निराश केले. आम्ही सुरुवात चांगली केली नाही आणि फिरकीपटू महागडे ठरले. त्यांना बळीही घेता आले नाही. आमचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार नव्हते. प्रयत्न करण्यापेक्षा केवळ चमत्काराची आशा करणे, अशीच ही कामगिरी होती. मधल्या षटकांमध्ये धावा बहाल केल्यामुळे नुकसान झाले. पाकने पहिल्या चेंडूपासून आक्रमण केले. त्यांनी भारताविरुद्धच्या लढतीसाठीच सर्वोत्तम कामगिरी राखून ठेवली होती, असे वाटत होते.’हरभजन पुढे म्हणाला, ‘फखर झमानला बाद केले तो बुमराहचा चेंडू नो-बॉल होता. त्याचे मोल संघाला द्यावे लागले. झमानने ११४ धावांची खेळी करीत पाकच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. ’ (वृत्तसंस्था)