शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबई विद्यापीठाचा दबदबा

By admin | Updated: March 10, 2017 23:42 IST

अखिल महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी ‘कुलगुरू चषक टी-२०’ स्पर्धेच्या शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने पुण्याच्या सावित्रीबाई फुले

कोल्हापूर : अखिल महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी ‘कुलगुरू चषक टी-२०’ स्पर्धेच्या शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ संघाचा पाच गडी राखून पराभव करीत स्पर्धेचे सलग चौथ्यांदा अजिंक्यपद पटकाविले. शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सावित्रीबाई फुले विद्यापीठ (पुणे) संघाने २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. यात सुनील माटेने ४३, मनीष गायकवाडने ३६, नितीन प्रसादनने ३३ धावा केल्या. गोलंदाजी करताना मुंबई संघाकडून संजय पवारने २, मनोहर माने व चंद्रकांत दासगांवकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. प्रत्युत्तरात, मुंबई संघाने १८.१ षटकांत ५ बाद १३९ धावा करीत सामना व विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यात मनोहर माने यांनी अष्टपैलू खेळी करीत गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्येही नाबाद २८ धावा केल्या; तर संजय भालेराव याने ३६, चंद्रकांत दासगांवकरने २३, संजय पवारने २० धावा केल्या. गोलंदाजी करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठकडून सुनील माटे व विनोद नरके यांनी प्रत्येकी २ बळी, तर संतोष सुगावेने १ बळी घेतला. ‘सामनावीर’ म्हणून मुंबईच्या संजय भालेरावला गौरविण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)वैयक्तिक विजेते : स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज - विश्वनाथ वरुटे (शिवाजी विद्यापीठ)उत्कृष्ट फलंदाज- नितीन प्रसाद (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे)उत्कृष्ट यष्टिरक्षक - सुशील सावंत (मुंबई विद्यापीठ)मालिकावीर - मनीष गायकवाड (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे)