शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

गोलंदाजांच्या कामगिरीमुळे वाटतोय सर्वोत्तम कर्णधार

By admin | Updated: March 12, 2015 00:37 IST

विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्व गुणावर स्तुतिसुमनांची उधळण होत आहे; परंतु गोलंदाजांच्या

आॅकलंड : विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्व गुणावर स्तुतिसुमनांची उधळण होत आहे; परंतु गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे आपण सर्वोत्तम कर्णधार दिसत आहोत, असे यष्टीरक्षक फलंदाज धोनीने स्पष्ट केले आहे.आयर्लंडविरुद्ध गत सामन्यात ३0 षटकांपर्यंतची जबाबदारी फिरकी गोलंदाजांनी सांभाळली होती. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत संघात गोलंदाजांच्या पर्यायाची योग्यपणे हाताळणी केल्यामुळे कर्णधार म्हणून सर्वोत्तम कामगिरी होतेय का, असा प्रश्न धोनीला विचारण्यात आला. त्यावर धोनीने स्मित हास्य केले आणि तो म्हणाला, नाही. जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतात, तेव्हाच मी सर्वोत्तम कर्णधार दिसतो, असे उत्तर त्याने दिले.धोनी म्हणाला, की प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवण्यासाठी गोलंदाजांना एकाच लाइनवर गोलंदाजी करा, असे तुम्हाला सातत्याने त्यांना बजवावे लागते. आता त्यांनी पाहिले, अनुभवले आणि त्याविषयीची समज त्यांच्यात आली आहे, तसेच त्याचे महत्त्वही त्यांना पटले आहे. त्यामुळे जेव्हा ते पुन्हा कसोटी मालिकेसाठी उपखंडाबाहेर जातील तेव्हा त्यांना उपमहाखंडात जास्तीत जास्त वेळ आपली लाइन आणि लेंथवर लक्ष केंद्रित करावे लागेल, याचे स्मरण राहील आणि त्याचा फायदाही होईल. त्यामुळे निश्चितपणे आमच्यासाठी काही चांगले बदल होतील आणि आमच्याशी जितक्या समस्या जुळलेल्या आहेत, त्यावर तोडगा निघेल. आमच्या गोलंदाजांनी काही शिकले आहे आणि ही शिकवण ते पुढेही कायम ठेवतील, अशी आशा वाटते असेही धोनी म्हणाला. (वृत्तसंस्था)