शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

भारत-पाक मालिकेचा निर्णय लवकरच : बीसीसीआय

By admin | Updated: November 20, 2015 03:31 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान द्विपक्षीय मालिकेचे आयोजन होणार का? क्रिकेट चाहत्यांना या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान द्विपक्षीय मालिकेचे आयोजन होणार का? क्रिकेट चाहत्यांना या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.उभय देशांच्या क्रिकेट बोर्डांच्या प्रमुखांदरम्यान याबाबत चर्चा झालेली आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी या प्रस्तावित मालिकेबाबत बोलताना सांगितले की,‘आणखी दोन दिवस प्रतीक्षा करा.’बीसीसीआयने पाकिस्तानला भारतात मालिकेसाठी आमंत्रित केले होते, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून मायदेशातील मालिका युएईमध्ये खेळत आहे. त्यामुळे या मालिकेचे आयोजनही युएईमध्ये व्हायला हवे. बीसीसीआयला युएईमध्ये खेळण्यास का रस नाही. २०१४ च्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामने युएईमध्ये खेळल्या गेले होते. याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले,‘द्विपक्षीय मालिकेबाबत क्रिकेट बोर्डांना स्थळाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषदेच्या कुठल्याही आंतररष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्थळ निश्चित करण्याचा अधिकार आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषदेला असतो. द्विपक्षीय मालिकेबाबतचा निर्णय उभय देशांच्या बोर्डांना घ्यावा लागतो. खेळताना कुठे सोयीस्कर होईल, त्यानुसार हा निर्णय घेतला जातो.’