शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक मालिकेचा निर्णय लवकरच : बीसीसीआय

By admin | Updated: November 20, 2015 03:31 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान द्विपक्षीय मालिकेचे आयोजन होणार का? क्रिकेट चाहत्यांना या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान द्विपक्षीय मालिकेचे आयोजन होणार का? क्रिकेट चाहत्यांना या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.उभय देशांच्या क्रिकेट बोर्डांच्या प्रमुखांदरम्यान याबाबत चर्चा झालेली आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी या प्रस्तावित मालिकेबाबत बोलताना सांगितले की,‘आणखी दोन दिवस प्रतीक्षा करा.’बीसीसीआयने पाकिस्तानला भारतात मालिकेसाठी आमंत्रित केले होते, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून मायदेशातील मालिका युएईमध्ये खेळत आहे. त्यामुळे या मालिकेचे आयोजनही युएईमध्ये व्हायला हवे. बीसीसीआयला युएईमध्ये खेळण्यास का रस नाही. २०१४ च्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामने युएईमध्ये खेळल्या गेले होते. याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले,‘द्विपक्षीय मालिकेबाबत क्रिकेट बोर्डांना स्थळाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषदेच्या कुठल्याही आंतररष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्थळ निश्चित करण्याचा अधिकार आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषदेला असतो. द्विपक्षीय मालिकेबाबतचा निर्णय उभय देशांच्या बोर्डांना घ्यावा लागतो. खेळताना कुठे सोयीस्कर होईल, त्यानुसार हा निर्णय घेतला जातो.’