शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

भारत-पाक मालिकेचा निर्णय लवकरच : बीसीसीआय

By admin | Updated: November 20, 2015 03:31 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान द्विपक्षीय मालिकेचे आयोजन होणार का? क्रिकेट चाहत्यांना या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान द्विपक्षीय मालिकेचे आयोजन होणार का? क्रिकेट चाहत्यांना या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.उभय देशांच्या क्रिकेट बोर्डांच्या प्रमुखांदरम्यान याबाबत चर्चा झालेली आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी या प्रस्तावित मालिकेबाबत बोलताना सांगितले की,‘आणखी दोन दिवस प्रतीक्षा करा.’बीसीसीआयने पाकिस्तानला भारतात मालिकेसाठी आमंत्रित केले होते, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून मायदेशातील मालिका युएईमध्ये खेळत आहे. त्यामुळे या मालिकेचे आयोजनही युएईमध्ये व्हायला हवे. बीसीसीआयला युएईमध्ये खेळण्यास का रस नाही. २०१४ च्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामने युएईमध्ये खेळल्या गेले होते. याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले,‘द्विपक्षीय मालिकेबाबत क्रिकेट बोर्डांना स्थळाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषदेच्या कुठल्याही आंतररष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्थळ निश्चित करण्याचा अधिकार आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषदेला असतो. द्विपक्षीय मालिकेबाबतचा निर्णय उभय देशांच्या बोर्डांना घ्यावा लागतो. खेळताना कुठे सोयीस्कर होईल, त्यानुसार हा निर्णय घेतला जातो.’