शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

बांगलादेशालाच होणार फायदा

By admin | Updated: June 17, 2015 02:01 IST

बांगलादेशाविरुद्ध उद्या (गुरुवार)पासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने बांगलादेशाला ३-० असे पराभूत केले

दुबई : बांगलादेशाविरुद्ध उद्या (गुरुवार)पासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने बांगलादेशाला ३-० असे पराभूत केले, तरी भारत आयसीसी रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचणार नाही. मात्र, मालिकेत बांगलादेशाने एक जरी विजय मिळविला, तरी २०१७मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तो पात्र ठरण्याची शक्यता आहे.यजमान इंग्लंड व ३० सप्टेंबरला आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या सात क्रमांकांच्या संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रवेश मिळणार आहे. पुढील वर्षी १ ते १९ जून या काळात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. बांगलादेश व वेस्ट इंडीजचे सध्या समान ८८ गुण आहेत. मात्र, वेस्ट इंडीजपेक्षा ते एका क्रमांकाने खाली आठव्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तान ९व्या क्रमांकावर आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत बांगलादेशाने ३-० असा विजय मिळविल्यास त्यांचे ९६ गुण होतील, तर २-१ असा विजय मिळविल्यात ९३ गुण होणार आहेत. या दोन्ही परिस्थितींत त्यांचे वेस्ट इंडीजपेक्षा गुण जास्त होणार असल्याने बांगलादेश सातव्या क्रमांकावर झेपावेल. भारताने जर बांगलादेशाला ३-० असे पराभूत केले, तर अग्रस्थानी असलेल्या आॅस्ट्रेलिया व भारतात फक्त १० गुणांचेच अंतर राहील. मात्र, अशा स्थितीत बांगलादेश नवव्या क्रमांकावर जाईल. जर भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली, तर भारताचे गुण ११७च राहतील. न्यूझीलंड सध्या इंग्लंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. (वृत्तसंस्था)