शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

खेळात ‘प्राधिकरणा’ला जागा नाही - राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:48 IST

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)चे नाव बदलण्यात येणार आहे. साईचे पुनर्गठन करून त्याला अधिक व्यावसायिक बनवले जाईल.

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)चे नाव बदलण्यात येणार आहे. साईचे पुनर्गठन करून त्याला अधिक व्यावसायिक बनवले जाईल. त्यात सरकारचे लक्ष्य २०२२पर्यंत कर्मचाºयांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत घटवण्याचे आहे. राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘साईतील प्राधिकरण हा शब्द बदलण्यात येणार आहे. कारण या क्षेत्रात त्याला जागा नाही. खेळ हा सेवेशी जोडला गेला आहे.’सध्या साईच्या बजेटचा सर्वांत मोठा भाग खेळाशिवाय इतर कामांवर खर्च होत आहे. राठोड यांनी सांगितले की, केंद्र सरकार अशा कामांचे आऊटसोर्सिंग करेल, आणि सरकार क्रीडा प्रतिभेवर काम करणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती विकसित करण्याची सरकारची इच्छा आहे.’ त्यांनी सांगितले की, ८ ते १८ या वयोगटातील खेळाडूंमधील गुणवत्ता शोधण्यासाठी देशभरात अभियान राबवले जाणार आहे. त्यातून निवडल्या गेलेल्या खेळाडूंना शाळेतच क्रीडा आणि शिक्षण सुविधा पुरवल्या जाणार आहेत.’ तसेच, खेळांना सरकारकडून व्यावसायिक लोकांकडे हस्तांतरित करण्याचे काम करत असल्याचेही क्रीडामंत्री म्हणाले.क्रीडामंत्र्यांनी पुढे सांगितले, ‘क्रीडामंत्रालय नोकºयांमध्ये खेळाडूंनाही कोटा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. नियमानुसार खेळाडूंना पाच टक्के आरक्षण दिले जात आहे.’ (वृत्तसंस्था)>राठोड म्हणाले की, ‘आमची इच्छा आहे की, खेळाडूंसाठी विशेष कोटा निश्चित केला जावा. त्याने जर कोणतेही आॅलिम्पिक पदक पटकावले असेल तर त्याला ‘ग्रेड ए’च्या नोकरीत आरक्षण मिळायला हवे.’