शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

खेळात ‘प्राधिकरणा’ला जागा नाही - राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:48 IST

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)चे नाव बदलण्यात येणार आहे. साईचे पुनर्गठन करून त्याला अधिक व्यावसायिक बनवले जाईल.

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)चे नाव बदलण्यात येणार आहे. साईचे पुनर्गठन करून त्याला अधिक व्यावसायिक बनवले जाईल. त्यात सरकारचे लक्ष्य २०२२पर्यंत कर्मचाºयांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत घटवण्याचे आहे. राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘साईतील प्राधिकरण हा शब्द बदलण्यात येणार आहे. कारण या क्षेत्रात त्याला जागा नाही. खेळ हा सेवेशी जोडला गेला आहे.’सध्या साईच्या बजेटचा सर्वांत मोठा भाग खेळाशिवाय इतर कामांवर खर्च होत आहे. राठोड यांनी सांगितले की, केंद्र सरकार अशा कामांचे आऊटसोर्सिंग करेल, आणि सरकार क्रीडा प्रतिभेवर काम करणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती विकसित करण्याची सरकारची इच्छा आहे.’ त्यांनी सांगितले की, ८ ते १८ या वयोगटातील खेळाडूंमधील गुणवत्ता शोधण्यासाठी देशभरात अभियान राबवले जाणार आहे. त्यातून निवडल्या गेलेल्या खेळाडूंना शाळेतच क्रीडा आणि शिक्षण सुविधा पुरवल्या जाणार आहेत.’ तसेच, खेळांना सरकारकडून व्यावसायिक लोकांकडे हस्तांतरित करण्याचे काम करत असल्याचेही क्रीडामंत्री म्हणाले.क्रीडामंत्र्यांनी पुढे सांगितले, ‘क्रीडामंत्रालय नोकºयांमध्ये खेळाडूंनाही कोटा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. नियमानुसार खेळाडूंना पाच टक्के आरक्षण दिले जात आहे.’ (वृत्तसंस्था)>राठोड म्हणाले की, ‘आमची इच्छा आहे की, खेळाडूंसाठी विशेष कोटा निश्चित केला जावा. त्याने जर कोणतेही आॅलिम्पिक पदक पटकावले असेल तर त्याला ‘ग्रेड ए’च्या नोकरीत आरक्षण मिळायला हवे.’