शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

विमान कंपनीच्या सावळ्या गोंधळाचा बॅडमिंटनपटूंना फटका

By admin | Updated: September 5, 2016 05:41 IST

एच एस प्रणयसह अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंना मलेशियन विमान कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

नवी दिल्ली : इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्री. गोल्डमध्ये सहभागी होण्यास चाललेल्या एच एस प्रणयसह अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंना मलेशियन विमान कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. यामुळे त्यांच्या सामन्यांवर परिणाम होणार नाही ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.प्रणय सोबत साईप्रणित, पीसी तुलसी सिरिल वर्मा आणि रुथविका शिवानी यांनी हैदराबादहून क्वालालम्पूर येथे जाण्यासाठी आज पहाटेच्या एमएच 0१९९ या विमानात तिकीट बुकिंग केले होते. परंतु हे विमान खूपच उशिरा उडाले, त्यामुळे या खेळाडूंच्या पुढील विमानप्रवासाचा बोजवारा उडाला. गा गोंधळामुळे या खेळाडूंची मलेशियातील जाकार्ताहून स्पर्धा होणाऱ्या बालीकपापन शहरात जाणारी कनेक्टिंग फ्लाईट चुकली.प्रणयने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मलेशिया एअरलाईन्सने आमच्या योजनेवर पाणी ओतले. आमची हैदराबाद-क्वालालम्पूर फ्लाईट उशिरा आली. त्यामुळे जाकार्ताला जाणारी पुढील कनेक्टिंग फ्लाईट चुकली. त्यांनी आमची दुसऱ्या विमानात सोय केली परंतु त्यालासुध्दा तीन तास उशिर झाला. आता आम्हाला रात्रीच्या विमानाचे दहा हजार रुपये भरुन तिकीट घ्यावे लागले. मलेशियन एअरलाईन्सकडून अद्याप कोणताही परतावा मिळालेला नाही. आता आम्ही जाकार्ता विमानतळावर वेटिंग करीत असून उद्या सकाळीच आम्ही बालीकपापनला पोहचू. (वृत्तसंस्था)>७ सप्टेंबरला सामने असल्याने बचावलो...ही स्पर्धा सहा सप्टेंबरला सुरु होणार असून भारतीय खेळाडूंचे सामने सात तारखेपासून सुरु होत आहेत. २0१४ साली इंडोनेशियन मास्टर्स स्पर्धा जिंकणारा प्रणय म्हणाला, आमचे सामने सात सप्टेंबरला होणार असल्यामुळे आम्ही बचावलो, जर ६ तारखेला असते तर आम्हाला सामना सोडावा लागला असता.