शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

झिम्बाब्वेवरील सफायानंतर भारत वनडेत दुसऱ्या स्थानी कायम

By admin | Updated: July 17, 2015 03:34 IST

वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा ३-0 असा सफाया करणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय टीम रँकिंगमध्ये आज आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. भारताचे ११५ गुण झाले

दुबई : वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा ३-0 असा सफाया करणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय टीम रँकिंगमध्ये आज आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. भारताचे ११५ गुण झाले असून, ते अव्वलस्थानी असणाऱ्या आॅस्ट्रेलियापासून अजूनही १४ गुणांनी पिछाडीवर आहेत. आॅस्ट्रेलियाचे १२९ गुण आहेत.दरम्यान, बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-१ अशा विजयासह त्यांच्या भूमीवर सलग तिसरी मालिका जिंकल्यामुळे त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २0१७ च्या क्वॉलिफिकेशनसाठी आपला दवा मजबूत केला आहे. दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे ते सातव्या स्थानी आले आहेत. वनडे फलंदाजी क्रमवारीत विराट कोहली (चौथ्या), शिखर धवन (सातव्या) आणि महेंद्रसिंहधोनी (नवव्या स्थानी) यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा अ‍ॅबी डिव्हिलियर्स अव्वल स्थानावर आहे.वनडे गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा एकही गोलंदाज टॉप टेनमध्ये नाही; परंतु यातील काहींनी मात्र प्रगती केली आहे. मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार क्रमांकांनी झेप घेतली असून, तो १२ व्या स्थानी पोहोचला आहे. अक्षर पटेलने १८ स्थानांनी झेप घेतली असून तो ४७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. मोहित शर्मानेदेखील सात क्रमांकांनी झेप घेतली आहे. तो ५१ व्या स्थानी आहे. हरभजनसिंग १0१ व्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)