शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

सामनाधिकाऱ्यांनुसार क्वीन्स ओव्हलचे मैदान खराब

By admin | Updated: August 24, 2016 20:20 IST

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याचे स्थळ क्वीन्स ओव्हलचे मैदान हे खराब असल्याचे सामनाधिकाऱ्यांनी घोषित केले.

ऑनलाइन लोकमतदुबई, दि. 24  : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याचे स्थळ क्वीन्स ओव्हलचे मैदान हे खराब असल्याचे सामनाधिकाऱ्यांनी घोषित केले.

पावसामुळे क्वीन्स ओव्हल मैदानावर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी फक्त २२ षटकांचाच सामना होऊ शकला. त्यानंतर मैदान खराब झाल्यामुळे सलग चार दिवस खेळ होऊ शकला नव्हता आणि सामना अनिर्णीत अवस्थेत पार पडला होता. हा सामना अनिर्णीत राहिल्यामुळे भारताला कसोटी रँकिंगमध्ये आपले अव्वल स्थान गमवावे लागले.

सामनाधिकाऱ्यांनी क्वीन्स ओव्हल मैदानाशिवाय दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटीचे दरबान येथील किंग्समीड मैदानदेखील खराब असल्याचे घोषित केले आहे. आयसीसीच्या मॅच रेफरीचे एलिट पॅनलचे सदस्य अँडी पाइक्रॉफ्ट आणि रंजन मदुगले यांनी आयसीसीला सोपवण्यात आलेल्या आपल्या अहवालात हे दोन्ही मैदान खराब असल्याचे सांगताना त्यावर आपली चिंता व्यक्त केली आहे.

आयसीसीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले, हा अहवाल आता दक्षिण आफ्रिका (सीएसए) आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड (डब्ल्यूआयसीबी)ला पाठवला आहे आणि त्यांना अहवालाचे उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. आयसीसीचे जनरल मॅनेजर (क्रिकेट) ज्योफ एलरडाईस आणि मदुगले सीएसएच्या उत्तराचे समीक्षण करतील आणि एलरडाईस व डेव्हिड बून डे डब्ल्यूआयसीसीबीच्या उत्तराचे आकलन करतील.