शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

युवक काँग्रेसचा मंत्रालयाला घेराव

By admin | Updated: August 18, 2015 02:08 IST

संसद आणि राज्यांच्या विधिमंडळात सुरू असलेली भारतीय जनता पार्टीची दडपशाही आणि काँग्रेसविरोधात सुरू केलेल्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय काँग्रेस

मुंबई : संसद आणि राज्यांच्या विधिमंडळात सुरू असलेली भारतीय जनता पार्टीची दडपशाही आणि काँग्रेसविरोधात सुरू केलेल्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी सोमवारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांच्या समस्या व भ्रष्टाचारासंदर्भात १९ आॅगस्ट रोजी युवक काँग्रेस मंत्रालयाला घेराव घालणार आहे. कदम म्हणाले, शेतकऱ्यांना भरीव मदत आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी ११-३० वाजता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आझाद मैदानातून मंत्रालयावर मोर्चा काढून मंत्रालयाला घेराव घालेल. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. अमरिंदर सिंग ब्रार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी हिंमत सिंग, विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात राज्यातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील असे पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. भाजपा-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात २००० हून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचे कदम म्हणाले.