शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मदतीशिवाय आपत्तीग्रस्तांचे जगणे कठीण

By admin | Updated: May 10, 2017 00:25 IST

पनवेल येथील इंदिरानगर झोपडपट्टीला आग लागली त्याला चार दिवस झाले तरी शासकीय मदत मिळाली नव्हती. आगीत नुकसान झालेली

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल येथील इंदिरानगर झोपडपट्टीला आग लागली त्याला चार दिवस झाले तरी शासकीय मदत मिळाली नव्हती. आगीत नुकसान झालेली सात कुटुंबे शेजाऱ्यांकडे रहात होती. त्यावेळी अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी मदत केली नसती तर आमचे जगणे कठीण झाले असते, अशी प्रतिक्रिया आगीत घरे भस्मसात झालेल्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.पनवेलमधील प्रभाग १७ मधील संतोष कीर्तीकर, अनंता पवार, अब्दुल्ला आलम, गणेश शिंदे रा. शिवाजी नगर, तानाजी शिंदे, सूर्यकांत बावस्कर रा. नवनाथ नगर व सुनील गुंजाळ, आझाद नगर यांनी ८ मे रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी आपल्या आठवणी जाग्या केल्या. ७ फेब्रुवारी रोजी इंदिरा नगर झोपडपट्टीला आग लागली त्यावेळी आगीत सात झोपड्या जळून खाक झाल्या. नैसर्गिक आपत्ती नसल्याने त्यांना शासकीय मदत मिळाली नव्हती. अनेक जण येऊन फोटो काढून मदतीचे आश्वासन देऊन जात होते. मात्र प्रत्यक्षात कोणीही मदत केली नाही. यावेळी पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ व सुशीला घरत यांनीच पहिली आर्थिक मदत केल्याचे आपत्तीग्रस्तांनी सांगितले.