शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

मदतीशिवाय आपत्तीग्रस्तांचे जगणे कठीण

By admin | Updated: May 10, 2017 00:25 IST

पनवेल येथील इंदिरानगर झोपडपट्टीला आग लागली त्याला चार दिवस झाले तरी शासकीय मदत मिळाली नव्हती. आगीत नुकसान झालेली

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल येथील इंदिरानगर झोपडपट्टीला आग लागली त्याला चार दिवस झाले तरी शासकीय मदत मिळाली नव्हती. आगीत नुकसान झालेली सात कुटुंबे शेजाऱ्यांकडे रहात होती. त्यावेळी अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी मदत केली नसती तर आमचे जगणे कठीण झाले असते, अशी प्रतिक्रिया आगीत घरे भस्मसात झालेल्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.पनवेलमधील प्रभाग १७ मधील संतोष कीर्तीकर, अनंता पवार, अब्दुल्ला आलम, गणेश शिंदे रा. शिवाजी नगर, तानाजी शिंदे, सूर्यकांत बावस्कर रा. नवनाथ नगर व सुनील गुंजाळ, आझाद नगर यांनी ८ मे रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी आपल्या आठवणी जाग्या केल्या. ७ फेब्रुवारी रोजी इंदिरा नगर झोपडपट्टीला आग लागली त्यावेळी आगीत सात झोपड्या जळून खाक झाल्या. नैसर्गिक आपत्ती नसल्याने त्यांना शासकीय मदत मिळाली नव्हती. अनेक जण येऊन फोटो काढून मदतीचे आश्वासन देऊन जात होते. मात्र प्रत्यक्षात कोणीही मदत केली नाही. यावेळी पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ व सुशीला घरत यांनीच पहिली आर्थिक मदत केल्याचे आपत्तीग्रस्तांनी सांगितले.