शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

धावत्या एनएमएमटीचे चाक निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 22:59 IST

कल्याण मार्गावरील दुर्घटना : प्रसंगावधानतेमुळे जीवितहानी टळली

नवी मुंबई : धावत्या एनएमएमटीचे चाक निखळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या वेळी चालकाने प्रसंगावधानता दाखवत बसवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे बसमधील २५ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

एनएमएमटी बसच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रसंग सातत्याने घडत आहेत. बस बंद पडणे, आग लागणे, चालकांचा बेशिस्तपणा अशा प्रकारांमुळे परिवहन प्रशासनाविरोधात टीकेची झोड उठत आहे. अशातच सोमवारी सकाळी कल्याण मार्गावरील नारायण फाटा येथे एनएमएमटीचा अपघात झाला. कल्याणवरून बेलापूर रेल्वेस्थानकाकडे जाणारी बस (एमएच ४३ एच ५०३८) त्या ठिकाणी आली असता, अचानक बसचे पुढचे एक चाक निखळले. या वेळी बसमध्ये २५ प्रवासी बसले होते. धावत्या बसचे पुढचे चाक निखळल्यामुळे बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. अशा वेळी प्रसंगावधानता दाखवत चालकाने बसवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे बस रस्त्यालगत सुरू असलेल्या कामाच्या साहित्याला धडकली.

चालकाच्या या प्रसंगावधानतेमुळे प्रवाशांवरील संकट टळले. मात्र एनएमएमटीच्या बाबतीत सतत होणाऱ्या अशा अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरून परिवहन सदस्य समीर बागवान यांनी एनएमएमटी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर या दुर्घटनेप्रकरणी वाहन तपासनीस व तांत्रिक विभागातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु अपघातानंतर औपचारिकता म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्याऐवजी यंत्रणेत सुधार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांसह परिवहन मंत्र्यांकडे एनएमएमटीसंदर्भात तक्रार करणार असल्याचेही बागवान यांनी सांगितले.