शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धामोळे आदिवासी पाड्याला टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 13, 2017 01:22 IST

खारघरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या धामोळे आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासाठी चांगलीच पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या धामोळे आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागत होती. विशेष म्हणजे पाड्याला लागून असलेल्या गोल्फ कोर्सवरील गवतावर चोवीस तास पाण्याची फवारणी केली जात होती. मात्र आदिवासी पाड्यात मात्र पिण्याचे पाणीही मिळणे कठीण होते. या समस्येची दखल घेत आगरी कोळी युथ फाउंडेशनने स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरू केले. एकीकडे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकारणी व्यस्त असताना फाउंडेशनची ही मदत आदिवासी बांधवांना मोठी दिलासा देणारी ठरली आहे. पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही पुढाकार घेऊन दोन वर्षांपासून बंद असलेल्या जलवाहिनीतून पाणी सोडण्यास सुरु वात केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठवला आहे. याची दखल घेत आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी पाड्याची पाहणी केली. यावेळी गावातील दोन विहिरी कोरड्या पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे फाउंडेशनने स्वखर्चाने याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला. विशेष म्हणजे पनवेल महापालिकेच्या प्रभाग ३ मध्ये असलेल्या आदिवासी पाड्याकडे एकही राजकीय पदाधिकारी फिरकला देखील नाही. पनवेल महानगर पालिकेचे खारघर विभागीय अधिकारी श्रीराम हजारे यांनी देखील या घटनेची दखल घेत दोन वर्षांपासून बंद असलेल्या जलवाहिनीतून पाणी सोडण्यास सुरु वात केली. सिडकोसोबत समन्वय साधून दिवसातून दीड तास पाणी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.