शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

तळोजा एमआयडीसीमध्ये पाणीकपात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:28 IST

कामकाजावर परिणाम; आंदोलनाचा इशारा

पनवेल : तळोजा एमआयडीसीमध्ये पाणीकपात सुरू झाली आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असताना एमआयडीसीमध्ये गरजेपुरतेही पाणी मिळत नसल्याने उद्योजकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून टीएमए संघटनेने ३० सप्टेंबरला मोर्चाचे आयोजन केले आहे.पाणीकपातीमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर तळोजा एमआयडीसीमधील अनेक कारखाने बंद पडतील, अशी शक्यता टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रीगारे यांनी व्यक्त केली आहे. तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाचा विषय हरित लवादामध्ये दाखल झाल्यांनतर कारखानदारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ टक्के पाणीकपात केली आहे. त्यामध्ये एमआयडीसीने ५० टक्के भर टाकल्याने एकूण ७५ टक्के पाणीकपातीत कारखाने चालवणार कसे? असा प्रश्न कारखानदार उपस्थित करीत आहेत.पाणीकपातीविरोधात शांततेत मोर्चा काढून एमआयडीसी प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. टीएमए या कारखानदारांच्या संघटनेत एकूण ४३९ कारखानदारांचा समावेश आहे. या कंपन्यांचे कारखानदार या मोर्चात सहभागी होणार आहेत. पाणीकपात थांबवा, अशी विनंती कारखानदार एमआयडीसीला करीत आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसी