शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

तळोजा एमआयडीसीमध्ये पाणीकपात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:28 IST

कामकाजावर परिणाम; आंदोलनाचा इशारा

पनवेल : तळोजा एमआयडीसीमध्ये पाणीकपात सुरू झाली आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असताना एमआयडीसीमध्ये गरजेपुरतेही पाणी मिळत नसल्याने उद्योजकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून टीएमए संघटनेने ३० सप्टेंबरला मोर्चाचे आयोजन केले आहे.पाणीकपातीमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर तळोजा एमआयडीसीमधील अनेक कारखाने बंद पडतील, अशी शक्यता टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रीगारे यांनी व्यक्त केली आहे. तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाचा विषय हरित लवादामध्ये दाखल झाल्यांनतर कारखानदारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ टक्के पाणीकपात केली आहे. त्यामध्ये एमआयडीसीने ५० टक्के भर टाकल्याने एकूण ७५ टक्के पाणीकपातीत कारखाने चालवणार कसे? असा प्रश्न कारखानदार उपस्थित करीत आहेत.पाणीकपातीविरोधात शांततेत मोर्चा काढून एमआयडीसी प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. टीएमए या कारखानदारांच्या संघटनेत एकूण ४३९ कारखानदारांचा समावेश आहे. या कंपन्यांचे कारखानदार या मोर्चात सहभागी होणार आहेत. पाणीकपात थांबवा, अशी विनंती कारखानदार एमआयडीसीला करीत आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसी