शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा एमआयडीसीमध्ये पाणीकपात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:28 IST

कामकाजावर परिणाम; आंदोलनाचा इशारा

पनवेल : तळोजा एमआयडीसीमध्ये पाणीकपात सुरू झाली आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असताना एमआयडीसीमध्ये गरजेपुरतेही पाणी मिळत नसल्याने उद्योजकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून टीएमए संघटनेने ३० सप्टेंबरला मोर्चाचे आयोजन केले आहे.पाणीकपातीमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर तळोजा एमआयडीसीमधील अनेक कारखाने बंद पडतील, अशी शक्यता टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रीगारे यांनी व्यक्त केली आहे. तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाचा विषय हरित लवादामध्ये दाखल झाल्यांनतर कारखानदारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ टक्के पाणीकपात केली आहे. त्यामध्ये एमआयडीसीने ५० टक्के भर टाकल्याने एकूण ७५ टक्के पाणीकपातीत कारखाने चालवणार कसे? असा प्रश्न कारखानदार उपस्थित करीत आहेत.पाणीकपातीविरोधात शांततेत मोर्चा काढून एमआयडीसी प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. टीएमए या कारखानदारांच्या संघटनेत एकूण ४३९ कारखानदारांचा समावेश आहे. या कंपन्यांचे कारखानदार या मोर्चात सहभागी होणार आहेत. पाणीकपात थांबवा, अशी विनंती कारखानदार एमआयडीसीला करीत आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसी