शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

कामगार लावताहेत कचऱ्याला आग!

By admin | Updated: March 29, 2016 03:06 IST

वाशी ते पनवेल दरम्यानच्या रेल्वे स्थानकांची साफसफाई केल्यानंतर कचरा त्याच परिसरात जाळला जात आहे. यामुळे रेल्वे पटरीजवळील गवत व वृक्षांनाही आग लागत आहे.

नवी मुंबई : वाशी ते पनवेल दरम्यानच्या रेल्वे स्थानकांची साफसफाई केल्यानंतर कचरा त्याच परिसरात जाळला जात आहे. यामुळे रेल्वे पटरीजवळील गवत व वृक्षांनाही आग लागत आहे. रोजच हा प्रकार होत प्रदूषणही वाढत आहे. नवी मुंबईमध्ये सिडकोने अत्याधुनिक रेल्वे स्टेशन उभारली आहेत. स्टेशन व परिसरातील साफसफाई करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. ठेकेदार साफसफाई करतात व सर्व कचरा स्टेशनच्या बाहेरील मोकळ्या जागेवर टाकून जाळला जातो. कचऱ्याला आग लावताना ती पटरीजवळील गवत व झुडपांनाही लागत आहे. सोमवारी वाशी ते सानपाडा दरम्यान अशीच आग लागली. दोन दिवसांपूर्वी सानपाडा स्टेशन ते दत्तमंदिर दरम्यानही गवताला आग लागली होती. महापालिका, रेल्वे व सिडको प्रशासनाने ठेकेदाराला समज द्यावी. कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे. रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात येणाऱ्या आगीकडे ठेकेदारही दुर्लक्ष करत आहेत. जवळपास दहा वर्षांपासून कचरा जाळण्याचा प्रकार सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या समोरच हा प्रकार सुरू असतानाही कोणीच आक्षेप घेत नाहीत. कचऱ्याला आग लावण्याच्या घटना थांबल्या नाहीत तर पोलीस ठाण्यात व महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे तक्रार करण्याचा इशारा पर्यावरणप्रेमी कृष्णा शेलार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)