शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाजीपाल्याचे दर चढेच , मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 04:34 IST

अवकाळी पावसाचा फटका शेतमालाच्या उत्पादनावर झाला असून, महिनाभरापासून सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

प्राची सोनवणेनवी मुंबई : अवकाळी पावसाचा फटका शेतमालाच्या उत्पादनावर झाला असून, महिनाभरापासून सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. एपीएमसीतील भाजीपाला व्यापाºयांनी दिलेल्या माहितीनुसार मालाची आवक कमी झाल्याने, तसेच उत्पन्नात घट झाली असून, ग्राहकांना मागणीनुसार माल पुरविणे अवघड झाले आहे. नाशिक जिल्ह्यातून येणाºया पालेभाज्यांची आवक घटली असून, प्रतिजुडी १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे.भाज्यांच्या दरांमध्ये झालेली वाढ पाहता घाऊक बाजारातून माल खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. शेतमालाचे उत्पन्न घटले असून, भाजीपाल्यासारखा शीघ्र नाशवंत माल टिकविणे अशक्य असल्याने शेतकºयांचेही नुकसान झाले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या गाड्या इतर वेळी ६०० ते ६५० गाड्यांची आवक होणाºया भाजीपाल्याची आवक घटली असून, सद्यस्थितीला ४५० ते ५०० गाड्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. गरज आहे तेवढाच माल खरेदी केला जात असून, मालाला मनजोगी किंमत मिळत नसल्याने शेतकºयांनी देखील एपीएमसी बाजार समितीत माल विक्रीकरिता पाठ फिरविली आहे. गेल्या दोन आठवड्यांचा तुलनेत या आठवड्यात दर स्थिरावल्याची माहिती व्यापारीवर्गाने दिली आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर ३५ ते ४० रुपयांच्या घरात गेले आहे. तर याच भाज्या किरकोळ बाजारात ६० ते ९० रुपये दराने विकल्या जात आहेत. यामुळे ग्राहकांना महागाईचा चांगलाच फटका बसत आहे. वातावरणात हा परिणाम झाल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली आहे.घाऊक बाजारातील दर (प्रतिकिलो)भेंडी - ३८ रुपयेघेवडा - ४० रुपयेचवळी - २६ रुपयेफरसबी - ३८ रुपयेफ्लॉवर- ३० रुपयेगवार - ३८ रुपयेढोबळी मिरची - ४३ रुपयेटोमॅटो - २४ रुपयेकोबी - २९ रुपये