शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

भाजीपाल्याचे दर चढेच , मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 04:34 IST

अवकाळी पावसाचा फटका शेतमालाच्या उत्पादनावर झाला असून, महिनाभरापासून सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

प्राची सोनवणेनवी मुंबई : अवकाळी पावसाचा फटका शेतमालाच्या उत्पादनावर झाला असून, महिनाभरापासून सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. एपीएमसीतील भाजीपाला व्यापाºयांनी दिलेल्या माहितीनुसार मालाची आवक कमी झाल्याने, तसेच उत्पन्नात घट झाली असून, ग्राहकांना मागणीनुसार माल पुरविणे अवघड झाले आहे. नाशिक जिल्ह्यातून येणाºया पालेभाज्यांची आवक घटली असून, प्रतिजुडी १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे.भाज्यांच्या दरांमध्ये झालेली वाढ पाहता घाऊक बाजारातून माल खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. शेतमालाचे उत्पन्न घटले असून, भाजीपाल्यासारखा शीघ्र नाशवंत माल टिकविणे अशक्य असल्याने शेतकºयांचेही नुकसान झाले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या गाड्या इतर वेळी ६०० ते ६५० गाड्यांची आवक होणाºया भाजीपाल्याची आवक घटली असून, सद्यस्थितीला ४५० ते ५०० गाड्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. गरज आहे तेवढाच माल खरेदी केला जात असून, मालाला मनजोगी किंमत मिळत नसल्याने शेतकºयांनी देखील एपीएमसी बाजार समितीत माल विक्रीकरिता पाठ फिरविली आहे. गेल्या दोन आठवड्यांचा तुलनेत या आठवड्यात दर स्थिरावल्याची माहिती व्यापारीवर्गाने दिली आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर ३५ ते ४० रुपयांच्या घरात गेले आहे. तर याच भाज्या किरकोळ बाजारात ६० ते ९० रुपये दराने विकल्या जात आहेत. यामुळे ग्राहकांना महागाईचा चांगलाच फटका बसत आहे. वातावरणात हा परिणाम झाल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली आहे.घाऊक बाजारातील दर (प्रतिकिलो)भेंडी - ३८ रुपयेघेवडा - ४० रुपयेचवळी - २६ रुपयेफरसबी - ३८ रुपयेफ्लॉवर- ३० रुपयेगवार - ३८ रुपयेढोबळी मिरची - ४३ रुपयेटोमॅटो - २४ रुपयेकोबी - २९ रुपये