शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

वाशीतील पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यात; पादचाऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:11 IST

कारवाईकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

नवी मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, फेरीवाल्यांकडून पदपथ तसेच रस्ते बळकावले जात असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशाच प्रकारातून वाशी परिसरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असतानाही कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.वाशी परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सरसकट अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून परिसर स्वच्छ केला होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी रस्ते व पदपथ बळकावल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम पादचाऱ्यांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. वाशी सेक्टर ९ परिसरात अशाच प्रकारातून सतत वाहतूककोंडी होत असते, तर प्रत्येक रविवारी तिथल्या रस्त्यांवर बाजार भरू लागला आहे. फेरीवाल्यांवर वेळीच कारवाई न केल्यास भविष्यात पदपथांपाठोपाठ रस्तेदेखील फेरीवाल्यांच्या घश्यात जाण्याची भीती वर्तविली जात आहे. व्यावसायिक गाळ्यांच्या बाहेरही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडून मार्जिनल स्पेसवर साहित्य मांडले जात असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. विभाग कार्यालयाच्या परिसरात हे दृश्य नजरेस पडत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.