शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्रासाठी वंदे भारत पदयात्रा, तरुणाचा 16000 किमी पायी प्रवास

By वैभव गायकर | Updated: November 7, 2023 18:20 IST

Navi Mumbai News: उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील रहिवासी असलेल्या आशुतोष पांडे या तरुणाने पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी सुमारे 16000 किमीच्या पायी प्रवासाला सुरुवात केली आहे.

- वैभव गायकरपनवेल - उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील रहिवासी असलेल्या आशुतोष पांडे या तरुणाने पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी सुमारे 16000 किमीच्या पायी प्रवासाला सुरुवात केली आहे. 21 राज्यातुन जाणारी हि पदयात्रा 4 डिसेंबर रोजी युपीच्या हनुमान गढी येथुन सुरुवात झाली आहे.

उत्तर प्रदेश,बिहार, झारखण्ड, छत्तीसगढ़, उड़ीसा, अन्द्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडु, केरला, कर्नाटका, गोवा आदी राज्यातुन 9400 किमी  पायी प्रवास केल्यांनतर आशुतोष पांडे महाराष्ट्रात दाखल झाला आहे.दि.7 रोजी आशुतोष नवी मुंबईत दाखल झाला.या प्रवासा दरम्यान सेव्ह द इन्व्हरमेन्ट हे जनजागृतीपर फलक सोबत घेऊन पर्यावरणाचे रक्षणाचा संदेश आशुतोषने दिला आहे.या प्रवासादरम्यान आजवर 50 हजार विद्यार्थ्यांनामध्ये जवळपास 2300 झाडांचे वृक्षारोपण केले आहे.या प्रवासादरम्यान आशुतोषने विविध राज्यातील जिल्हाधिकारी,राज्यपाल,मुख्यमंत्री,मेट्रोमहोदय,सामाजिक संघटना आदींसह हजारो नागरिकांच्या भेटी घेतल्या आहेत.हि पदयात्रा पुढे गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, कश्मीर, लद्दाख,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड नतंर  2025 मे मध्ये अयोध्येत पूर्णत्वास येणार असुन यावेळेला एक लाख वृक्षा रोपणाचा संकल्प पूर्ण झालेला असेल अशी माहिती आशुतोष पांडे यांनी दिली.

या प्रवासादरम्यान मला भारतीय संस्कृतीचे विविध अंग जवळून पहावयास मिळत आहेत.रस्त्यातून जाताना नागरिक देखील कुतूहलाने विचारपूस करत असल्याचे आशुतोष ने सांगितले.

कोविडमुळे माझ्या जवळच्या मित्रांना मला गमवावे लागले.त्यावेळेला निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवडा हा भयानक होता.यावेळी मी पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक झालो आणि नागरिकांना याचे महत्व सांगु लागलो.पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा झाल्यास भारताची प्रगती अधिक वेगाने होईल.- आशुतोष पांडे (16000 किमी पदयात्री )

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई