शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

टोळधाडीने केले तीन एकर भातपीक फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 00:00 IST

शेतकऱ्यांमध्ये चिंता : थळ्याचापाडा येथील प्रकार

पारोळ : भातपीक घेणारा शेतकरी शेतीचा वाढता खर्च, मजुरांची टंचाई, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आधीच संकटात असताना आता त्याच्यापुढे टोळधाडीचे नवे संकट उभे राहिले आहे. वसई तालुक्यातील थळ्याचापाडा येथील शेतकरी शांताराम जाधव यांच्या शेतातील तीन एकरमध्ये असणारे गरवे पीक टोळधाडीने फस्त केले आहे. या शेतात आता फक्त तण शिल्लक राहिले असून कृषी विभागाने शेताची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

भातपिकाची कापणी अंतिम टप्प्यात आली असली तरी गरवे भातपीक अजूनही शेतात उभे आहे. आता या भातपिकावर टोळधाडीने आक्रमण केल्याने गरवे भातपीक धोक्यात आले आहे. यावर शेतकऱ्यांकडे उपाय नसल्याने यापासून भातपीक वाचवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. हे कीटक भातरोपांतील रस शोषून घेत भाताचे कणीस निकामी करतात. त्यामुळे कणसांमध्ये दाणे न भरल्याने फक्त कणीस दिसते, पण दाणे नसतात. हे कीटक दोन ते तीन दिवसात शेत निकामी करतात. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाला कळवले आहे.

या तीन एकर जागेत दरवर्षी १०० मण भात पिकते, पण या वर्षी आलेल्या टोळधाडीमुळे आता हे पीक कापण्यायोग्यही राहिले नसून कृषी विभागाला याची माहिती दिली आहे, मात्र अजूनही दखल घेतली नाही.    - शांताराम जाधव, शेतकरी थळ्याचापाडा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड