शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधानाला कोणताही धोका नाही- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:42 IST

केंद्रातील भाजपा सरकारकडून भारतीय संविधानाला धक्का लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा विरोधकांकडून अप्रचार केला जात आहे;

नवी मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारकडून भारतीय संविधानाला धक्का लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा विरोधकांकडून अप्रचार केला जात आहे; परंतु यात तथ्य नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारतीय संविधानाला अधिक बळकटी मिळाल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.रिपाइंच्या दिघा येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते पार पडले, त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जातीवादी असल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोपसुद्धा बिनबुडाचा आहे. कारण मोदी यांनी मागील पाच वर्षांत गोरगरिबांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.इंदू मिलच्या जागेवरील स्मारक, दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराचे स्मारक, लंडन येथील घर, बाबासाहेबांची जन्मभूमी महू येथील स्मारकाची निर्मिती केली, तसेच २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जाहीर केला. त्यामुळे मोदी यांना जातीवादी ठरवणे योग्य नसल्याचे या वेळी आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे माझे विरोधक नाहीत, केवळ समाजाचे ऐक्य महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. रिपाइंचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.या वेळी रिपाइंचे कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड, अण्णासाहेब रोकडे, नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, यशपाल ओहोळ, युवक अध्यक्ष विजय कांबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले