शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगारांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू राहणार, कृती समितीचा निर्धार

By नामदेव मोरे | Updated: February 28, 2024 19:45 IST

शासनाने ही विधेयके मागे घ्यावी अशी मागणी राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी केली आहे.

नवी मुंबई : माथाडी कायदा सुधारणा विधेयक ३४ व २०१८ चे विधेयक ६४ रद्द करण्याच्या मागणीसाठी माथाडी कायदा बचाव कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे. २९ फेब्रुवारीला चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने घेतला आहे. शासनाने माथाडी कायद्यातील सुधारणा करण्याचे विधेयक तयार केले आहे. यामुळे माथाडी कायदाच मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शासनाने ही विधेयके मागे घ्यावी अशी मागणी राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी केली आहे. यासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. कृती समितीने २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत मुख्यमंत्री बैठक घेवून माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवत नाहीत तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनीही सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आम्ही सरकारला पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटूनही कामगार कायद्यात बदल करण्याच्या विधेयकामुळे कामगार उद्धस्त होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. पण सरकार योग्य संवाद साधत नाही व या प्रश्नावर तोडगाही काढत नाही. यामुळे विधेयक मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक लोकप्रतिनिधींनी भेट देवून पाठिंबा जाहीर केला आहे. २७ फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांची भेट घडवून आणली होती. त्यांनी २८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. पण मुख्यमंत्र्यांनी भेट न घेतल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई