शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

रिक्षांच्या शेअरगिरीमुळे ठाणोकर वेठीस

By admin | Updated: June 8, 2014 01:16 IST

या महानगरात सध्या 25 हजार रिक्षा असूनही ठाणोकरांना स्वतंत्र रिक्षा मिळणो दुरपास्त झाले आहे.

ठाणो :  या महानगरात सध्या 25 हजार रिक्षा असूनही ठाणोकरांना स्वतंत्र रिक्षा मिळणो दुरपास्त झाले आहे. कारण या पैकी 9क् टक्के रिक्षावाल्यांनी बक्कळ कमाई देणा:या शेअर सिस्टीममध्येच व्यवसाय करण्याचे ठरविल्याने ही स्थिती ओढावली आहे. ठाण्याच्या कोणत्याही भागात स्वतंत्र रिक्षा करायची म्हटली तर अर्धा-अर्धा तास ताटकळत बसावे लागते. 
रात्री तर रेल्वे स्थानकासमोरच भयानक स्थिती असते. 12 वाजेनंतर हाफरिटर्न सुरू होत असल्याने अनेक रिक्षा स्थानकाच्या परिसरात रिक्षांची रांग सुरू होते त्या मर्यादे 
पलिकडे 11.3क् पासून उभ्या राहतात त्या 12 वाजल्यानंतरच रांगेत येतात. परिणामी या अर्धा तासात 
प्रवाशांची रांग एक ते दोन किमी. लांबी ओलांडून जाते. रिक्षावाल्यांची कमाई होते, पण ठाणोकरांचा खोळंबा निष्कारण होतो.
वाहतूक शाखेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तुम्ही मीटरपद्धतीनेच किंवा शेअरपद्धतीनेच व्यवसाय करा, अशी सक्ती कायद्याने करता येत नाही. त्यामुळे येथे आमचा नाईलाज आहे. 
कारण ते भाडे नाकारत नाहीत, भाडे जास्त घेत नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्या कारणासाठी प्रतिबंध करणार? मी थकलो होतो, मला विश्रंतीची गरज होती म्हणून मी रिक्षा थांबवली असे तो म्हणून शकतो. (विशेष प्रतिनिधी)
 
च्अमूक काळात रिक्षा चालविलीच पाहिजे असे बंधन कायद्याने कसे घालणार? याचा अर्थ कायद्यानेही त्यांच्या पुढे हात टेकले आहेत. 
च्असाच प्रकार युनियनच्या बाबतीतही आहे तिनेही आपली हताशत: अशाच शब्दांत व्यक्त केली आहे. 
च्म्हणजे काय चालले आहे हे सगळ्यांना माहिती. ते चुकीची आहे हेही सगळ्य़ांना माहिती, परंतु सगळ्य़ांनी गांधारी व्हायचे ठरविले आहे यात मरण बिचा:या ठाणोकरांचे होते. 
 
रिक्षावाल्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सगळेच जण आपल्या पोळीवर जास्तीत जास्त तूप ओढून घेत असतातना रिक्षावाल्यांनीच संत तुकाराम कशासाठी व्हायचे. आम्हीही कमी खर्च आणि श्रमात जर कायदानुसार दोन पैसे जास्त मिळविले तर त्यात चूक काय ? मीटरने केलेला व्यवसाय आणि शेअरने केलेला व्यवसाय यात अडीच ते तीन पटीचा फरक पडतो. शिवाय इंधन आणि कष्ट तसेच वाहनाची ङिाज याच्यात बचत होते ती वेगळीच. ती गृहीत धरली तर हा फरक साडेतीन ते चारपटीत जातो. त्यामुळेच  बहुसंख्य रिक्षावाले शेअर रूटवरच रिक्षा चालविणो पसंत करतात. 
 
हाफ रिटर्नकडे असतो कल
यात मराठी आणि परप्रांतीय अशा सगळ्याच रिक्षाचालकांचा समावेश असल्याने ठाणोकरांची कोंडी झाली आहे. रात्रीच्या वेळी शेअर फारसे मिळत नाही, मग अर्धा तास थांबून हाफ रिटर्नचे प्रवासी घेण्याकडे त्यांचा मोठा कल असतो. यामुळे ठाण्याच्या कोणत्याही परिसरात स्वतंत्र रिक्षा मिळणो अवघड झालेले आहे.