शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाच्या योजना निराधार

By admin | Updated: November 12, 2014 02:16 IST

झोपडपट्टीमुक्त ठाणो शहर, खाडी किना:याचा विकास, पाण्याचे रिमॉडलिंग, सीव्हेरज असे महत्वाचे प्रकल्प ठाणो महापालिकेने (ठामपा) गेल्या काही वर्षापूर्वी हाती घेतले आहेत.

अजित मांडके - ठाणो
झोपडपट्टीमुक्त ठाणो शहर, खाडी किना:याचा विकास, पाण्याचे रिमॉडलिंग, सीव्हेरज असे महत्वाचे प्रकल्प ठाणो महापालिकेने (ठामपा) गेल्या काही वर्षापूर्वी हाती घेतले आहेत. यातील वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेन्ट आणि रिमॉडलींग प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली असली तरी आता जेएनयूआरएम अर्थात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण अभियानच बंद होणार असल्याने, हे प्रकल्प कागदावरच राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 
याच योजनेच्या भरवशावर पालिकेने राजीव आवास योजना आणि नाल्यांच्या एकात्मिक विकास प्रकल्पासाठी सुमारे 2 हजार कोटींचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले आहेत. परंतु,केंद्राकडून अद्याप यासंदर्भात कोणताही सिग्नल न आल्याने या प्रकल्पांच्या अभ्यासासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्चही पाण्यात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 
 
वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट 
तत्कालीन महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या संकल्पनेतून ठाण्याच्या खाडीचा विकास (वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट) करण्याची योजना पुढे आली होती. खाडीचा विकास करताना बोटिंग, जलक्रीडा, जलवाहतूक, मॅनग्रोव्ह टेल्स, जॉगिंग ट्रॅक्स, सायकल ट्रॅक्स, मिनी पिकनीक सेंटर आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. 
ठाणो शहर, खारेगाव, साकेत, बाळकूम, कोलशेत, गायमुख, मोघरपाडा, कासारवडवली, कावेसार, रेती बंदर, मुंब्रा आणि दिवा आदी ठिकाणच्या खाडी किना:याचा या माध्यमातून विकास होणार आहे. या प्रकल्पासाठी 125 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्रकल्पांना तत्कालीन केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. परंतु सरकार बदलल्यानंतर जेएनएनयूआरएम ही योजनासुध्दा बंद झाली. त्यामुळे आता केंद्राने निधी नसल्याचे कारण पुढे केले आहे.
 
या कार्यक्रमाअंतर्गत सुमारे एक हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. तसेच खाडी किनारी एक पंप हाऊस तयार करण्यात येणार आहे. शहरातील सर्व नाले हे खाडी किनारी जोडले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च झाला आहे.घोडबंदर, मुंब्रा आणि दिवा गावातील पाण्याच्या समस्या सोडविण्याबरोबर येथे सांडपाणी वाहिनी टाकण्याची सुमारे 7क्क् कोटींची योजना आखली आहे. ती अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविली होती. 
 
राजीव आवास योजनेचा देखील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. चार टप्प्यांत ती पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार घरे खारटन रोड आणि चेंदणी कोळीवाडा येथे उभारली जाणार आहेत. ज्या प्रभागांत ही योजना तत्काळ पूर्ण होऊ शकते,अशा 1क् प्रभागांचा सव्र्हे पूर्ण झाला आहे. यामध्ये वसंत विहार, कोपरी, सिध्दार्थनगर, म्हाडा कॉलनी, राबोडी आदी भागांचा यात समावेश आहे. याचा अभ्यास करण्यासाठी देखील पालिकेने लाखोंचा निधी खर्च केला आहे. या दोन्ही योजनांबाबत पालिकेने वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. केंद्राने निधी दिला नाही, तर या योजनांचा गाशा गुंडाळावा लागणार आहे.