शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

व्हॉटसअ‍ॅपवरील वादातून आत्महत्या

By admin | Updated: January 21, 2016 02:39 IST

आपल्या मैत्रिणीसोबत व्हाट्स अ‍ॅपवर वाद झाल्याने पृथ्वी पाटील या विद्यार्थ्याने नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील राधानगर येथील

कल्याण : आपल्या मैत्रिणीसोबत व्हाट्स अ‍ॅपवर वाद झाल्याने पृथ्वी पाटील या विद्यार्थ्याने नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील राधानगर येथील पाच नंबर बिल्डिंग मध्ये राहणारा पृथ्वी हा बिएमएस चा विद्यार्थी आहे. रविवारी रात्री पृथ्वी त्याच्या मैत्रिणीसोबत व्हाट्स अ‍ॅपवर चॅटींग करत होता.याच दरम्यान या दोघांचा वाद झाला त्यानंतर रागाच्या त्याने मैत्रिणीला मेसेज पाठवले. त्यानंतर तो घराबाहेर निघून गेला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरु वात केली. मात्र तो सापडला नाही. सोमवारी त्याची बाईक गांधारी नदीच्या इथे आढळून आली. गाडी आढळल्याने त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला. मात्र त्याची बाईक लॉक असल्याने त्याने घाबरवण्यासाठी गाडी येथे ठेवून पळ काढला असेल असा अंदाज होता. पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून नदीपात्रात शोध घेण्यास सुरुवात केली. तीन तास शोधाशोध केल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. खडकपाडा पोलिसांनी तो ताब्यात घेऊल शवविच्छेद्नसाठी पाठवला असून पुढील तपास चालू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरे यांना पत्रकारांना सांगितले.