शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

व्हॉटसअ‍ॅपवरील वादातून आत्महत्या

By admin | Updated: January 21, 2016 02:39 IST

आपल्या मैत्रिणीसोबत व्हाट्स अ‍ॅपवर वाद झाल्याने पृथ्वी पाटील या विद्यार्थ्याने नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील राधानगर येथील

कल्याण : आपल्या मैत्रिणीसोबत व्हाट्स अ‍ॅपवर वाद झाल्याने पृथ्वी पाटील या विद्यार्थ्याने नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील राधानगर येथील पाच नंबर बिल्डिंग मध्ये राहणारा पृथ्वी हा बिएमएस चा विद्यार्थी आहे. रविवारी रात्री पृथ्वी त्याच्या मैत्रिणीसोबत व्हाट्स अ‍ॅपवर चॅटींग करत होता.याच दरम्यान या दोघांचा वाद झाला त्यानंतर रागाच्या त्याने मैत्रिणीला मेसेज पाठवले. त्यानंतर तो घराबाहेर निघून गेला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरु वात केली. मात्र तो सापडला नाही. सोमवारी त्याची बाईक गांधारी नदीच्या इथे आढळून आली. गाडी आढळल्याने त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला. मात्र त्याची बाईक लॉक असल्याने त्याने घाबरवण्यासाठी गाडी येथे ठेवून पळ काढला असेल असा अंदाज होता. पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून नदीपात्रात शोध घेण्यास सुरुवात केली. तीन तास शोधाशोध केल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. खडकपाडा पोलिसांनी तो ताब्यात घेऊल शवविच्छेद्नसाठी पाठवला असून पुढील तपास चालू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरे यांना पत्रकारांना सांगितले.