शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

व्हॉटसअ‍ॅपवरील वादातून आत्महत्या

By admin | Updated: January 21, 2016 02:39 IST

आपल्या मैत्रिणीसोबत व्हाट्स अ‍ॅपवर वाद झाल्याने पृथ्वी पाटील या विद्यार्थ्याने नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील राधानगर येथील

कल्याण : आपल्या मैत्रिणीसोबत व्हाट्स अ‍ॅपवर वाद झाल्याने पृथ्वी पाटील या विद्यार्थ्याने नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील राधानगर येथील पाच नंबर बिल्डिंग मध्ये राहणारा पृथ्वी हा बिएमएस चा विद्यार्थी आहे. रविवारी रात्री पृथ्वी त्याच्या मैत्रिणीसोबत व्हाट्स अ‍ॅपवर चॅटींग करत होता.याच दरम्यान या दोघांचा वाद झाला त्यानंतर रागाच्या त्याने मैत्रिणीला मेसेज पाठवले. त्यानंतर तो घराबाहेर निघून गेला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरु वात केली. मात्र तो सापडला नाही. सोमवारी त्याची बाईक गांधारी नदीच्या इथे आढळून आली. गाडी आढळल्याने त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला. मात्र त्याची बाईक लॉक असल्याने त्याने घाबरवण्यासाठी गाडी येथे ठेवून पळ काढला असेल असा अंदाज होता. पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून नदीपात्रात शोध घेण्यास सुरुवात केली. तीन तास शोधाशोध केल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. खडकपाडा पोलिसांनी तो ताब्यात घेऊल शवविच्छेद्नसाठी पाठवला असून पुढील तपास चालू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरे यांना पत्रकारांना सांगितले.