शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 23:41 IST

सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथे असलेल्या चार भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथे असलेल्या चार भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरु स्तीनंतर देखील या भुयारी मार्गांचा गैरवापर होत असल्याने तसेच विविध समस्या उद्भवत असल्याने नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळला होता. अखेर भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत.सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असून, महामार्ग ओलांडणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. महामार्ग ओलांडताना अनेक नागरिकांचे अपघात झाले आहेत, त्यामुळे महामार्गाचे रुं दीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात टाळण्यासाठी नेरु ळ एलपी येथे २, नेरु ळ एस.बी.आय. कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणी प्रत्येकी एक भुयारी मार्ग बनविले होते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या भुयारी मार्गांचे काम पूर्ण केले नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्धवट अवस्थेत होते.अनेक वर्षे पडीक पडल्याने भुयारी मार्गांत सांडपाणी आणि कचरा साचला होता, त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. तसेच हे भुयारी मार्ग गर्दुल्ल्यांचा अड्डादेखील बनला होता. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानामध्ये महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट बांधलेल्या या चारही भुयारी मार्गांची दुरु स्ती करून सदरचे भुयारी मार्ग सुरू केले होते.चारही भुयारी मार्गांची सुधारणा करण्याच्या कामासाठी महापालिकेने तब्ब्ल ४३ लाख रु पयांचा खर्च केला होता. दुरु स्तीनंतर देखील भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले असून, मद्यपी आणि जुगार खेळणाऱ्यांनी अड्डा बनविला होता, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा झाल्याने नागरिकांनी या भुयारी मार्गाचा वापर करणे टाळले होते. पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लाखो रु पये खर्च करूनही भुयारी मार्गाच्या अडचणी न सुटल्याने अखेर भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत.>महामार्गावरील भुयारी मार्ग सुरू करण्याची मागणीसायन पनवेल महामार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. मार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी नेरूळ परिसरात लाखो रुपये खूर्चन नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चार भुयारी मार्ग बांधण्यात आले. मात्र सध्या ते बंदावस्थेत आहेत. भुयारी मार्गाचे अपूर्णावस्थेतील काम पूर्ण करून ते लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.