शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

माणगावच्या विद्याथ्र्याना पाहावी लागते एसटीची वाट

By admin | Updated: October 30, 2014 22:27 IST

माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्याथ्र्यासाठी कॉलेजच्या वेळेवर बसेस येत नसल्याने विद्यार्थीवर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे.

गोरेगाव : माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्याथ्र्यासाठी कॉलेजच्या वेळेवर बसेस येत नसल्याने विद्यार्थीवर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे. 
विद्यापीठातील विद्याथ्र्यासाठी माणगाव व महाड आगारातून काही एसटी सोडल्या जातात, मात्र बसेस वेळेवरती नसणो, एसटी संख्या कमी, चालक-वाहकांची उडवाउडवीची वागणूक, एसटीची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक, विशेष म्हणजे रोजच्या रोज असणा:या समस्यांकडेही कुणी गांभीर्याने पाहत नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. सद्यस्थितीत माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा या शहरी तसेच ग्रामीण भागातून विद्यापीठात पदवी व पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकायला दररोज सातशे ते साडे सातशे विद्यार्थी जात असतात. रोह्यावरून तसेच माणगाव आगारातून सकाळी सव्वाआठ वाजता रोह्यावरून सुटणारी व सव्वादहा वाजता सुटणा:या अशा दोनच बसेस या मार्गावरून सोडल्या जातात. परंतु परिसरातील विद्याथ्र्याच्या तुलनेत बसेसची संख्या अतिशय कमी आहे. एसटीने प्रवास करणो सोयीस्कर असल्याने बहुतेक विद्यार्थी पासेस काढतात, मात्र बसने नीट प्रवासही करता येत नसल्याने विद्यार्थी संतापत आहेत. 
विशेष म्हणजे मुंबई - गोवा महामार्गावरून माणगाव तसेच महाड, चिपळूणकडे जाणारी बस मिळेल म्हणून काही विद्यार्थी लोणोरे फाटय़ावर येतात, मात्र लांब पल्ल्याच्या एसटीचे वाहक पासधारक विद्याथ्र्याना गाडीत घेत नाहीत, असे विद्याथ्र्याचे म्हणणो आहे. कधीकधी तर नजीकच्या डेपोच्या बसेस रद्द होतात. (वार्ताहर)