शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

विकास प्रकल्पांच्या भूसंपादनास गती

By admin | Updated: December 7, 2014 01:26 IST

जमीन तत्काळ संपादित करून तिची तातडीने अचूक व जलद गतीने मोजणी करून या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आह़े

नारायण जाधव - ठाणो
राज्यातील नवी मुंबई विमानतळ, सागरीसेतू आणि औरंगाबाद, नागपूर, पुण्यातील सेझ प्रकल्पांसह ऊर्जा प्रकल्प आणि विविध धरणो, नव्या शहरांच्या विकास आराखडय़ांसाठी लागणारी जमीन तत्काळ संपादित करून तिची तातडीने अचूक व जलद गतीने मोजणी करून या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आह़े
याचाच भाग म्हणून उच्च न्यायालयात दाखल एका जनहित याचिकेवरील निर्णयानुसार भूसंपादनाच्या प्रकरणांत जिल्हाधिका:यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, उपअधीक्षक भूमी अभिलेखांसह नगर भूमापन अधिका:यांनी जमिनीचे संपादन आणि मोजणी सर्वोच्च प्राधान्याने करावी, असा निर्णय घेतला आह़े सरकार एवढय़ावरच थांबले नसून जमिनीची मोजणी अचूक व जलदगतीने होण्यासाठी 76 कोटी 14 लाख खचरून राज्यात तत्काळ 1692 ईटीएस अर्थात इलेक्ट्रॉनिक टोटल मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला़ सध्या राज्याच्या भूमी अभिलेख आणि भूमापन अधिका:यांच्या कार्यालयातील भूमापकांकडे अवघी 365 ईटीएस मशिन्स आहेत़ राज्याचा आवाका आणि नजीकच्या भविष्यात येऊ घातलेले विकास प्रकल्प, बंदरे, सेझ, औद्योगिक वसाहती, अनेक शहरांचे विकास आराखडे त्वरित व्हावेत तसेच राज्यातून जाणारा मुंबई-बडोदरा महामार्ग, जेएनपीटी ते नवी दिल्ली हा डेडिकेटेड फ्रंटिअर मार्ग आणि विविध राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणास मोठय़ा प्रमाणात जमीन लागणार आह़े अनेक ठिकाणी ही जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरूदेखील झाली आह़े ऊर्जा प्रकल्पांसह जेएनपीटीतील कारंजा बंदर, सागरी सेतू, अनेक खासगी टाऊनशिप, नागपूरच्या मिहानचा विस्तार केवळ जमीन संपादन आणि मोजणीमुळे रखडले आहेत़ यामुळे या प्रकल्पांना विलंब होऊन त्यांच्या खर्चातदेखील भरमसाट वाढ होत आह़े हे सर्व प्रकार टाळण्यासाठी या विकास प्रकल्पांसाठी लागणा:या जमिनीचे तत्काळ संपादन करून त्यांची मोजणी जलदगतीने करावी, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिका क्रमांक 11131/2क्12 मध्ये सुनावणी प्रसंगी नोंदविले आह़े त्या अनुषंगाने महसूल व वन विभागाने हा निर्णय घेतल्याचे विभागाच्या कार्यासन अधिकारी विद्या वाघमारे यांनी आपल्या आदेशात म्हटले आह़े