शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सत्संगाने मानवाचा उध्दार होतो

By admin | Updated: January 25, 2017 05:00 IST

भौतिक सुखात गुंतल्याने मनुष्याला परमेश्वराचा नामाचा विसर पडत आहे. सत्संगातूनच मानवाचा उध्दार शक्य असून

नवी मुंबई : भौतिक सुखात गुंतल्याने मनुष्याला परमेश्वराचा नामाचा विसर पडत आहे. सत्संगातूनच मानवाचा उध्दार शक्य असून त्यासाठी सर्वांनी सत्संग करावा, असे मौलिक उपदेश संत राजिंदर सिंह महाराज यांनी भक्तांना केला. ब्रांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित संत राजिंदर सिंह महाराजांच्या सत्संग सोहळ््याचा रविवारी समारोप झाला. दोन दिवसीय संत्सगात सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष राजिंदर सिंह महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व स्पष्ट केले. देशभरातील विभिन्न प्रांतातील भाविकांनी याठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शंभराहून अधिक विदेशी भक्तही याठिकाणी उपस्थित होते. सत्संग सोहळ््यात भाविकांना जीवनात यशस्वी करण्याची सूत्रे सांगण्यात आली. नियमित ध्यानधारणा करण्याचा संदेश या माध्यमातून पोहोचविण्यात आला. सोहळ््यातंर्गत भाविकांना अध्यात्मिक दीक्षा प्रदान करण्यात आली. हजूर बाबा सावन सिंहजी महाराज, संत कृपाल सिंह जी महाराज, संत दर्शन सिंहजी महाराज यांचा वारसा पुढे चालवत २५ वर्षाहून अधिक काळापासून संत राजिंदर सिंह महाराज यांच्या माध्यमातून ध्यानधारणेचा योग्य विधी नागरिकांपर्यत पोहोचविला जात आहे. या दोन दिवसीय संदेशाच्या माध्यमातून प्रेम, एकता आणि शांतीचा संदेश पोहोचविण्यात आला.