शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

सराईत दरोडेखोरांना अटक

By admin | Updated: November 18, 2016 02:10 IST

ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह मुंबईत विविध ठिकाणी दरोडे टाकलेल्या पाचजणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

विरार : ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह मुंबईत विविध ठिकाणी दरोडे टाकलेल्या पाचजणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून माणिकपूर येथील दरोड्यातील ४३ हजार रुपयांच्या ऐवजासह गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. सन पनीकर (२२. रा. घाटकोपर), मोईद्दीन शेख (२२, विरार), गिरीष नार (३२, विरार), विशाल चव्हाण (२८, विरार) आणि तेजस सोनावणे (२३, विरार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने मैत्री पार्कमधील एका बिल्डींगमध्ये दरोडा टाकून ५३ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून पाच जणांना अटक केली. त्यांच्या विरुद्ध पालघर आणि ठाणे जिल्ह्यासह मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोड्ी, खून, खूनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. (वार्ताहर)