शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

सोनोग्राफी सेंटर्सचे नियम मुंबई, पुण्यात धाब्यावर

By admin | Updated: March 18, 2015 01:57 IST

बेटी बचाव, बेटी बढाओ’ ही मोहीम एकीकडे राबविली जात असताना दुसरीकडे मात्र स्त्रीभ्रूणहत्येबाबत राज्य सरकार कमालीचे उदासीन आहे.

मुंबई : ‘बेटी बचाव, बेटी बढाओ’ ही मोहीम एकीकडे राबविली जात असताना दुसरीकडे मात्र स्त्रीभ्रूणहत्येबाबत राज्य सरकार कमालीचे उदासीन आहे. मुंबई आणि पुण्यातील सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंगनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्याचे सर्रास उल्लघंन होत असल्याचे गंभीर निरीक्षण नॅशनल इन्स्पेक्शन एण्ड मॉनिटरिंग कमिटीने (एनआयएमसी) नोंदवले आहे. गर्भलिंगनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्यानुसार, गर्भ चाचणी करताना काही आवश्यक कागदपत्रांची काटेकोर पूर्तता करणे गरजेचे आहे. या कागदपत्रांवर पात्रता असलेला डॉक्टरच सही करू शकतो. पण प्रत्यक्षात कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. एनआयएमसीच्या चमूने १२ आणि १३ मार्चला मुंबई आणि पुण्यातील सोनोग्राफी सेंटर्सना भेटी दिल्या. अ‍ॅड. वर्षा देशपांडे आणि डॉ. वंदना वाळवेकर यांनी मुंबईतील ३ आणि पुण्यातील ४ सेंटर्सना भेटी दिल्या. मुंबईच्या बॉम्बे, नायर आणि मिडटाऊन इमर्जिंग सेंटर यांना भेटी दिल्या. आम्ही दिलेल्या सूचनेनुसार येथील मशिन सिल करण्यात आल्याचे अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी सांगितले.राज्यात समितीच गायबगर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यानुसार, राज्यात सल्लागार समिती नेमली गेली पाहिजे, असे नमूद करण्यात आले आहे. पण गेल्या ४ वर्षांत राज्यात समिती स्थापन करण्यात आलेली नाही.