शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

रोडपालीत रोहित्रामुळे नागरिकांच्या जीवास धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:20 IST

रोडपालीतील सेक्टर २० ला वीजपुरवठा करणारे रोहित्र असुरक्षित आहे. त्या ठिकाणी कुंपण नसल्याने आजूबाजूच्या रहिवाशांची जीव धोक्यात सापडला आहे.

कळंबोली : रोडपालीतील सेक्टर २० ला वीजपुरवठा करणारे रोहित्र असुरक्षित आहे. त्या ठिकाणी कुंपण नसल्याने आजूबाजूच्या रहिवाशांची जीव धोक्यात सापडला आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांकडून उपाययोजना करण्याची मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे. जर अपघात घडला तर यास कोण जबाबदार असा सवाल सुद्धा नागरिकांनी केला आहे.भूखंड क्र मांक -३७ वर गिरीराज बिल्डिंग आहे, आणि त्यालाच लागून सेक्टर २0ला पुरवठा करणारे रोहित्र बसविण्यात आलेले आहे. मात्र ते दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. रोहित्राच्या बाजूला मोकळ्या जागेत डेब्रिज आणि बांधकाम साहित्य टाकले जाते. तसेच कचरा सुद्धा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. आजूबाजूला गवत आणि झाडेझुडपे वाढली आहेत. वीजवाहिन्या लोंबकळताना दिसतात. विशेष म्हणजे दुसऱ्या बाजूला सिद्धी विनायक हाईट्स ही इमारत आहे. या ठिकाणी तीन-चार वेळा स्पार्क होवून आग लागण्याचा प्रकारसुद्धा घडला होता.महत्त्वाची बाब म्हणजे रोहित्र असलेल्या या भूखंडाला कुंपण नाही त्यामुळे अनेकदा लहान मुले चेंडू गेला म्हणून तिथे जातात. त्यावेळी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तरी या ठिकाणी साफसफाई करून कुंपण लावण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली असल्याचे गिरीराजमधील रहिवासी चंद्रकांत राऊत यांनी केली आहे.