शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

परतीच्या पावसाचा दिलासा

By admin | Updated: November 22, 2015 00:49 IST

गेल्या तीन-चार दिवसांपासून नवी मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना या वातावरणात शनिवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच

नवी मुंबई : गेल्या तीन-चार दिवसांपासून नवी मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना या वातावरणात शनिवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उडविली. सकाळपासूनच शहरातील वातावरणात बदल झाला असून, ऊन-सावलीचा खेळ आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. पावसाने लावलेल्या या हजेरीमुळे चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. सोबत छत्री नसल्याने प्रवाशांना पावसात भिजतच घर गाठावे लागले. दुचाकीस्वार, पादचाऱ्यांनी रस्त्याच्या आडोशाला उभे राहून पावसापासून बचाव केला. नवी मुंबईतील सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचून तळी निर्माण झाली. वादळी वाऱ्याच्या या पावसामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळाले. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे तसेच अवकाळी पावसाने साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पावसाच्या सरींमुळे हवेत आणखीनच गारवा पसरला असून, शहरातील तापमानाचा पारा २५ अंशापर्यंत खालावल्याची नोंद हवामान खात्याने केली. पाऊस पडल्याने थंडी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या हवेतील गारव्याने नवी मुंबईकरांना सुखद दिलासा दिला.