शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

दिव्यांगांच्या मार्गातील अडथळे दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:39 IST

शहरातील रस्ते, पदपथ व महापालिकेच्या इमारतीमध्ये दिव्यांगांनाही सहज ये - जा करता यावी यासाठी अडथळामुक्त शहर निर्मितीकडे पालिका लक्ष देत आहे.

नवी मुंबई : शहरातील रस्ते, पदपथ व महापालिकेच्या इमारतीमध्ये दिव्यांगांनाही सहज ये - जा करता यावी यासाठी अडथळामुक्त शहर निर्मितीकडे पालिका लक्ष देत आहे. दिव्यांगांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिली आहे.पालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण, सेवा सुविधा केंद्र व अभियांत्रिकी विभागाच्या सहयोगाने मुख्यालयात अडथळामुक्त चालण्यायोग्य शहराविषयीच्या विशेष वॉकॅबिलिटी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यापुढील काळात प्रत्येक काम करताना ते अडथळामुक्त व चालण्यायोग्य असेल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. शासनाने याविषयी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासणी सूची तयार करण्यात आली असून त्यानुसार काम करावे व कामात सातत्य असावे अशा सूचना यावेळी आयुक्तांनी केल्या.शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी नवी मुंबई हे आधुनिक शहर अधिक राहण्यायोग्य बनविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. १ ते ३ किमीचे अंतर सर्व नागरिकांना सुलभ रीतीने चालत जाण्यासाठी योग्य व्हावे ही वॉकॅबिलिटी संकल्पनेमागील भूमिका असल्याचे स्पष्ट केले. ई.टी.सी. केंद्र संचालिका वर्षा भगत यांनी एकाच छताखाली सर्व प्रकारच्या व सर्व वयोगटातील दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, प्रशिक्षण देणारे ई.टी.सी. हे देशातील एकमेव केंद्र असल्याचे स्पष्ट केले. मुख्य व्याख्यात्या अनिता अय्यर नारायणन यांनी दिव्यांग व्यक्तींना समाजात वावरताना भासणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष लक्ष देऊन प्रयत्न करण्याची गरज त्यांनी विषद केली. याप्रसंगीअतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई