शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांना दिलासा, भाजीपाला झाला स्वस्त, आवक वाढली

By नामदेव मोरे | Updated: January 4, 2024 17:37 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी ६५६ वाहनांमधून २६७२ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे.

नवी मुंबई : वाहतूकदारांच्या संपामुळे आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले होते. गुरूवारी पुन्हा आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आले असून दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी ६५६ वाहनांमधून २६७२ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ५७ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. बुधवारी ५४७ वाहनांमधून २०२८ टन आवक झाली होती. पुणे, नाशिकसह देशाच्या विविध भागातून आवकही सुरू झाली आहे. आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. 

भेंडीचे दर प्रतीकिलो ३० ते ५५ वरून २५ ते ४५ रुपये किलोवर आले आहेत. दुधी भोपळा २४ ते ३२ वरून १५ ते २० वर आले आहेत. फरसबी ४७ ते ५७ वरून ३० ते ४० रुपयांवर आले आहेत. फ्लॉवर, गाजर, गवार, घेवडा, कोबी, ढोबळी मिर्ची, शेवगा शेंग, वाटाणा यांचे दरही घसरले आहेत. वाहतूकदारांच्या संपामुळे मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्याने दर वाढले होते. आवक सुरळीत झाल्याने दर घसरले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई बाजार समितीमधील भाजीपाल्याचे दर पुढील प्रमाणेवस्तू - ३ जानेवारी - ४ जानेवारीवाटाणा - ६५ ते ७५ - ३५ ते ४०भेंडी - ३० ते ५५ - २५ ते ४५दुधी भोपळा - २४ ते ३२ - १५ ते २०फरसबी ४७ ते ५७ - ३० ते ४०फ्लॉवर २४ ते २७ - १६ ते २२गाजर ५४ ते ६१ - ३० ते ४०गवार - ५५ ते ६५ - ४५ ते ५५काकडी १० ते २५ - ८ ते १५कोबी १४ ते २४ - ९ ते १२ढोबळी मिर्ची ४५ ते ५५ - ३८ ते ४८दोडका ४० ते ५० - ३० ते ४०टोमॅटो १५ ते ३२ - १२ ते २४

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईvegetableभाज्या