शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे फरसबी, टोमॅटाेचे दर घसरले; ग्राहकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 12:48 IST

१० टक्के भाजीपाला खराब, बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात जवळपास ६०० ट्रक, टेम्पोमधून जवळपास ३ हजार टन भाजीपाल्याची आवक होत होती.

नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या व्यापारावर झाला आहे. बाजार समितीमधील आवक कमी झाली असून ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे फरसबी, गवार, टोमॅटाेसह इतर भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. तर पावसामुळे १० ते १५ टक्के भाजीपाला खराब झाल्याने फेकून द्यावा लागला आहे. 

बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात जवळपास ६०० ट्रक, टेम्पोमधून जवळपास ३ हजार टन भाजीपाल्याची आवक होत होती. यामध्ये साडेपाच लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश होता. बुधवारी पावसामुळे फक्त ५२० वाहनांची आवक झाली आहे. फक्त २५८४ टन मालाची आवक झाली असून त्यामध्ये ३ लाख ६५ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. पावसामुळे रोडवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. यामुळे ते भाजीपाला खरेदीसाठी मार्केटमध्ये आलेच नाहीत, परिणामी बाजारभाव घसरले. 

पावसामुळे आवक कमी झाली आहे. ग्राहकांची संख्याही कमी झाल्याने बाजारभाव घसरले आहेत. तसेच  टोमॅटो व इतर काही कृषी माल १० ते १५ टक्के खराब झाला आहे.    - शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केट 

बाजार समितीमध्ये पुणे, सातारा, नाशिक व इतर जिल्ह्यांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. सद्यस्थितीमध्ये फरसबी, गवार, काकडी, कारली, कोबी व इतर वस्तूंचे दर घसरले आहेत. गाजर, कोबी, टोमॅटो, भेंडी यांची आवक जास्त झाली आहे.