शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

महामार्गावर रामनगर भागात गतिरोधक टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:28 IST

नागरिकांची मागणी

नागोठणे : रामनगर तसेच जोगेश्वरीनगर भागात जाण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागत असतो. मात्र, येथे गतिरोधक टाकले नसल्याने दोन्ही बाजूंनी भरधाव वाहने जात असल्याने पादचाऱ्यांना अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागत असते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णच होत नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी गतिरोधक उभारावेत, अशी मागणी या प्रभागाचे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे यांनी केली आहे.

येथील खडकआळी आणि आंगरआळी परिसरात मुंबई-गोवा महामार्गाच्या पलीकडे पूर्व बाजूला रामनगर आणि जोगेश्वरीनगर या नागरी वसाहती असून या ठिकाणी शेकडो घरे आहेत. बाजारहाट किंवा इतर कोणत्याही कामासाठी येथील नागरिकांना महामार्ग ओलांडून नागोठणे शहरात यावे लागत असते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे उलटूनही पूर्णच होत नसल्याने जुन्या महामार्गावरूनच दोन्ही बाजूंनी वाहतूक चालू आहे.वाहने भरधाव असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत असतो. यामुळे पादचाऱ्यांना ठोकर बसून अनेकदा अपघात होत आहेत. असाच एक अपघात मागील आठवड्यात झाला असल्याचे ज्ञानेश्वर साळुंखे यांनी सांगितले. याच भागाचे पुढे १००-१५० मीटर अंतरावर गतिरोधक बसविले आहेत. मात्र, वर्दळ असलेल्या खडकआळी आणि आंगरआळी भागातील महामार्गावर गतिरोधक बसविण्यासाठी महामार्ग प्राधिकारणाचा दुजाभाव कशासाठी, असा साळुंखे यांचा सवाल आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई