शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मानवी तस्करीविषयी बाइक राइड रॅलीद्वारे जनजागृती, देश-विदेशातील रायडर्सचा सहभाग 

By नामदेव मोरे | Updated: November 3, 2023 19:41 IST

शुक्रवारी ही यात्रा नवी मुंबईत दाखल झाली असून शनिवारी मुंबईमध्ये याचा समारोप होणार आहे. 

नवी मुंबई : मानवी तस्करीविषयी जनजागृती करण्यासाठी ओॲसिस इंडिया सामाजिक संस्थेने मुक्ती बाइक चॅलेंज यात्रेचे आयोजन केले होते. मंगळुरू ते मुंबई असा दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. शुक्रवारी ही यात्रा नवी मुंबईत दाखल झाली असून शनिवारी मुंबईमध्ये याचा समारोप होणार आहे. 

देशामध्ये मानवी तस्करीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. प्रत्येक आठ मिनिटांमध्ये एक मुलगा किंवा मुलगी हरवते. यापैकी अनेकांचा पत्ता लागत नाही. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ओॲसिस इंडियाच्या माध्यमातून २०१७ पासून ही जनजागृती केली जात आहे.यावर्षीही मुक्ती बाइक चॅलेंज यात्रेत चार भारतीय व ४ विदेशी असे ८ रायडर्स सहभागी झाले होते. २८ ऑक्टोबरला बंगळुरू येथून सुरुवात झाली. हसन, मंगलोर, उड्डपी, कुमटा, बेळगाव, मीरज पुणे असा प्रवास करून शुक्रवारी नवी मुंबईमध्ये दाखल झाली. शनिवारी वायएमसीए इंटरनॅशनल हाउस येथे याचा समारोप होणार आहे.

या यात्रेदरम्यान शाळा, महाविद्यालये व इतर ठिकाणी पथनाट्य व इतर मार्गाने मानवी तस्करी रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, काय खबरदारी घ्यावी, महिला, मुलांचे संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. या यात्रेच्या माध्यमातून संकलित झालेला निधी अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांना सक्षम करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहितीही विश्वास उदगीर यांनी दिली.

मानवी तस्करीविषयी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करता आली याचे समाधान आहे.- रिटा गटब्रलेत, जर्मनी

आतापर्यंत सलग पाच वेळा मुक्ती बाइक चॅलेंजमध्ये सहभाग घेतला आहे. अत्यंत संवेदनशील विषयावर या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.- विजय अंपय्या 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई