शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

विज्ञान, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीसह उद्योगांना गती- केंद्रीय खाद्य उद्योगमंत्र्यांचं प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:37 IST

भारतातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेत शेती करीत आहेत.

नवी मुंबई : भारतातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेत शेती करीत आहेत. यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्याबरोबरच शेती आणि त्यावर आधारित सर्व उद्योगांचा विकास झाला आहे. तंत्रज्ञानामुळे भारतातील सर्वच क्षेत्रातील उद्योग आणि व्यवसायाला गती मिळत असून, भारताच्या दृष्टीने क्र ांतिकारी बदल असल्याचे प्रतिपादन केंद्रीय खाद्य प्रसंस्कारण उद्योगमंत्री हरिसमरत कौर बादल यांनी केले. १९ व्या जागतिक फूड परिषदेचा उद्घाटन सोहळा बुधवार, २४ आॅक्टोबर रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात पार पडला, त्या वेळी त्या बोलत होत्या.भारताची लोकसंख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट असतानाही आपल्या देशातील सर्व लोकांची अन्नाची गरज भागविण्याची क्षमता आपल्या शेतकऱ्यांमध्ये असल्याचे सांगत, दूध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्र मांक लागत असून फळे, भाज्या, मांस, मासे उत्पादनात भारताचा दुसरा क्र मांक लागत आल्याचे मंत्री हरिसमरत कौर बादल यांनी सांगितले. भारताच्या शेतकºयांची अन्नधान्य उत्पादनाची खूप मोठी क्षमता आहे; परंतु देशातील अनेक लोकांना पोटभर अन्न मिळत नसून, हे दुर्भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.अन्नधान्य साठविण्यासाठी लागणारी साधन सामुग्री, वाहतूक अशा अनेक गोष्टींची असलेली कमतरता यामुळेच अन्नाचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर देशांकडून असे तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न केला तर अन्नाचा अपव्यय होणार नाही आणि भारत देश अन्नधान्याची फॅक्ट्री म्हणून नावारूपाला येईल, असे त्या म्हणाल्या. या उद्घाटन समारंभाला आययूओपीएसटीचे अध्यक्ष डॉ. डित्रीच नॉर, आययूएफओएसटी २०१८ चे संयोजक डॉ. व्ही. प्रकाश, जगदीश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.