शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

आंदोलन चिघळण्याची शक्यता

By admin | Updated: March 12, 2016 02:09 IST

पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात न्याय हक्कासाठी बेमुदत उपोषण करणारे रेवस ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पाटील, तर दुसरीकडे उपोषण करणारेच विकासकामात अडथळा आणत

अलिबाग : पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात न्याय हक्कासाठी बेमुदत उपोषण करणारे रेवस ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पाटील, तर दुसरीकडे उपोषण करणारेच विकासकामात अडथळा आणत असल्याचा आरोप करणारे ग्रामस्थ असे चित्र शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले. शेकाप आणि काँग्रेस या प्रश्नी आमनेसामने आल्याने पाणीपुरवठा योजनेतील घोटाळ््याविरोधातील उपोषण आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उपोषण करणारे मच्छिंद्र पाटील हेच कसे दोषी आहेत हे उघड करण्यासाठी काही ग्रामस्थांनी शेकापचे नेते अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांची शुक्रवारी भेट घेतली. शेकापची ही चाल म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. मच्छिंद्र पाटील हे सातत्याने माहिती मागत असतात. त्यामुळे विकासकामात अडथळा निर्माण होतो. त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी केली. माहिती मागणे हा त्यांचा हक्क आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यांना माहिती द्यावीच लागेल, असे जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी शेकापच्या नेत्यांना सांगितल्याचे समजते. पाटील हे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा शुक्रवारी दुसरा दिवस आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचाही इशारा दिला आहे.