शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

एपीएमसीत तोतया पोलिसांनी लुटले

By admin | Updated: May 1, 2017 06:50 IST

कामानिमित्ताने एपीएमसीमध्ये आलेल्या व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.

नवी मुंबई : कामानिमित्ताने एपीएमसीमध्ये आलेल्या व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. तिघा व्यक्तींनी ते पोलीस असल्याचे सांगून खोट्या गुन्ह्यात अडकवायची भीती दाखवून अपहरण केले. त्यांच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड लुटून त्यांना नगरमध्ये सोडून देण्यात आले होते.ॠ षीकेश धसाळ यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. धसाळ हे व्यापारी असून जालनाचे राहणारे आहेत. व्यावसायिक कामानिमित्ताने ते दोघा साथीदारांसह खासगी बसने एपीएमसी आवारात आले होते. काम उरकल्यानंतर ते परत जालनाकडे जाण्याच्या तयारीत असतानाच खासगी कारमधून आलेल्या तीन व्यक्ती त्यांच्याकडे आल्या. त्यांनी पोलीस असल्याचे सांगत कारमध्ये बसवले. या कारवरही पोलीस लिहिण्यात आलेले होते. यानंतर त्यांना शिवीगाळ करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून अहमदनगरच्या दिशेने नेले. त्या ठिकाणी धसाळ यांच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड घेऊन त्यांना अज्ञात ठिकाणी सोडून पळ काढला. या घटनेनंतर धसाळ यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)