शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

नागोठणेतील आंबा नदीवरील ऐतिहासिक पुलाची दुर्दशा

By admin | Updated: May 11, 2016 02:16 IST

येथील अंबा नदीवर ७०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पुलाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुलाच्या बांधकामात झाडे उगवण्यास प्रारंभ झाला आहे

नागोठणे : येथील अंबा नदीवर ७०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पुलाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुलाच्या बांधकामात झाडे उगवण्यास प्रारंभ झाला आहे. पाया सुद्धा काही अंशी ढासळत आहे. या ऐतिहासिक पुलाचे जतन करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. येथील अंबा नदीवर नागोठणे व वरवठणे गावांना जोडणारा पूल असून तो फक्त चुना, गूळ आणि अंडीच्या मिश्रणातून ७०० वर्षांपूर्वी बांधला होता, अशी नोंद आहे. दरवर्षी पुराचे फटके खाऊनही तो आजही ताठ मानेने उभा आहे. या पुलावरून रोह्याकडे जाता येत असल्याने रिलायन्सकडे जाणारा नवीन पूल बांधल्यानंतर या जुन्या पुलावरून जाणारी अवजड वाहतूक तत्कालीन युती सरकारच्या काळात पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पुलाच्या दोन्ही बाजूला सध्या झाडे उगवली असल्याने पुलाच्या बांधकामाला धोका पोहोचत आहे. गतवर्षी सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाची पाहणी केली व त्यानंतर डागडुजी करण्याचा अहवाल तयार केला होता. वर्षभरात कोणत्याही कामाला प्रारंभ न झाल्याने नागरिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित के ले आहे.