शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ प्लॅन बी कार्यान्वित

By admin | Updated: August 11, 2016 04:10 IST

स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याचाच प्रकार असल्याचा प्रत्यय सर्वत्र दिसून येत आहे. या मिशनला जनतेकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही

आविष्कार देसाई, अलिबागस्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याचाच प्रकार असल्याचा प्रत्यय सर्वत्र दिसून येत आहे. या मिशनला जनतेकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मिशन पुढे रेटण्यासाठी सरकारने आता ‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ या नावाने प्लॅन बी कार्यान्वित केला आहे. मिशन यशस्वी करण्यासाठी आधीच सरकारने वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करु न ठेवले आहे. त्यामुळे एखादा प्लॅन फेल गेला तरी, दुसऱ्या प्लॅनवर त्यांना तातडीने काम करता येणार आहे. सरकारची ही स्ट्रॅटजी प्रशंसनीय असली, तरी त्याचा फायदा कितपत होतो यावरच सर्व काही अवलंबून राहणार आहे.या प्लॅननुसार राज्यातील १८ लाख, तर रायगड जिल्ह्यातील ३५ हजार कुटुंबांच्या गृहभेटीवर लक्ष केंद्रित करु न उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. २०१६-१७ मधील वार्षिक कृती आराखड्यामधील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर २०१६ हा कालावधीत निश्चित करण्यात आली आहे. यासाठी सरकारने प्लॅन बीसाठी अ‍ॅक्शन प्लॅनही तयार केला आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनांचे फर्मान ६ आॅगस्ट २०१६ रोजी काढले आहे. रायगड जिल्ह्यातील वार्षिक कृती आराखड्यातील शौचालय नसलेल्या ३८१ ग्रामपंचायती आहेत. या अभियानात ग्रामसेवक, तलाठी, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे. ग्रामस्तरावरील पाच हजार ७१५, क्षेत्रीयस्तरावरील १५०, जिल्हास्तरावरील २२५ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कामाची अपेक्षा केली जात आहे. इतरवेळी ग्रामसभांमधून त्यांना फक्त आवाहनच करता येत होते, गृहभेटीमुळे शौचालय नसलेल्यांच्या घरी गेल्याने त्यांच्याशी शेट संवाद साधणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय अभियानासाठी लोकसहभाग आणि लोकसमर्थन मिळविण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे असे कार्यक्र म व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी सांगितले.