शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

फेरीवाल्यांनी थाटला नियमबाह्य बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 23:39 IST

नागरिकांची गर्दी : सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; नवी मुंबई महापालिकेने निर्बंध आणण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शासनाच्या माध्यमातून लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता करण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा घेत फेरीवाल्यांनी बाजार थाटले आहेत. खरेदीसाठी नागरिक देखील गर्दी करीत असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून यावर महापालिकेने निर्बंध आणण्याची मागणी केली जात आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाउन घेण्यात आला होता. परंतु नागरिकांची होणारी गैरसोय यासाठी लॉकडाऊनमध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. शिथिलता देताना राज्य शासनाच्या माध्यमातून नियमांचे पालन करण्याचे आदेशित देखील करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. शहरातील अनेक दुकाने अद्याप बंदच आहेत मात्र या दुकानांसमोर भाज्या, फळे विक्री करणारे फेरीवाले व्यवसाय करीत असून एपीएमसी मार्केच्याच्या बाहेरील मोकळ्या जागेतही अशाच प्रकारचा बाजार भरविला जात आहे. एकमेकांमध्ये कोणतेही अंतर न ठेवता फेरीवाले व्यवसाय करीत असून मास्कचा वापर देखील केला जात नाही. तसेच खरेदीसाठी येणारे नागरिक देखील कोणत्याही नियमांचे पालन करीत नसून गर्दी करीत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासनाने यावर नियंत्रण आणून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.