शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

इंदिरानगरमध्ये पथ‘दिव्यांखाली’ अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:19 IST

तुर्भे इंदिरानगर परिसरातील पथदिवे बंद असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. यासंबंधी पालिकेच्या विद्युत विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे

नवी मुंबई : तुर्भे इंदिरानगर परिसरातील पथदिवे बंद असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. यासंबंधी पालिकेच्या विद्युत विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. पथदिवे बंद असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी गुन्हेगारी घटना घडत आहेत.पालिकेच्या विद्युत विभागाच्या नाकर्तेपणामुळे तुर्भेत ‘दिव्याखाली अंधार’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण-महापे मार्गावर, तसेच इंदिरानगर ते बगाडे कंपनी दरम्यान पादचाºयांना ही समस्या भेडसावत आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून या मार्गावरील पथदिवे बंद आहेत. अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा खंडित झालेला असून, काही ठिकाणचे दिवेच नादुरुस्त स्थितीत आहेत. औद्योगिक क्षेत्रातले हे महत्त्वाचे मार्ग असल्यामुळे दिवस-रात्र त्यावर रहदारी सुरू असते. शिवाय, अनेक चाकरमानी पायी या मार्गाचा वापर करत असतात; परंतु पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांची गैरसोय होत आहे. अंधाराचा आधार घेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती पादचाºयांना लुटत आहेत. तर भरधाव वाहनांकडून पादचाºयांना धडक लागून अपघाताचीही शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सदर मार्गावरील पथदिवे सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी पालिकेच्या विद्युत विभागाला दिले असून, दिव्याखालचा अंधार दूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, पालिकेच्या नाकर्तेपणामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये सुधार घडत नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. परिणामी भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे कोठीवाले यांचे म्हणणे आहे.