शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By admin | Updated: July 9, 2015 00:56 IST

शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. पार्किंगअभावी जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनू लागली आहे.

नवी मुंबई : शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. पार्किंगअभावी जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनू लागली आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी बुधवारी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांची भेट घेतली.शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला बेकायदा गॅरेजेस आहेत. त्यामुळेही वाहतूक कोंडी होत आहे. कोपरखैरणे, वाशी, घणसोली, ऐरोली, तुर्भे या परिसरात तर हा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी नाईक यांनी यावेळी केली. तसेच आवश्यक तेथे सम - विषय पार्किंग सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. उड्डाणपुलाखालील धोकादायक पार्किंगचा प्रश्न नेहमीच चर्चिला जात आहे. त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. परिणामी आज शहरातील अनेक उड्डाणपुलाखाली बेकायदा पार्किंग सुरूच असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)