शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नवी मुंबई ते पंढरपूर सायकल वारी पूर्ण, पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 02:52 IST

शुक्र वारी नवी मुंबईमधून, ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत रवाना झालेल्या दहा जणांनी रविवारी सुमारे ३५० कि.मी.चा प्रवास गाठत पांडुरंगाचरणी पर्यावरण वाचविण्याचे साकडे घातले.

पनवेल : शुक्र वारी नवी मुंबईमधून, ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत रवाना झालेल्या दहा जणांनी रविवारी सुमारे ३५० कि.मी.चा प्रवास गाठत पांडुरंगाचरणी पर्यावरण वाचविण्याचे साकडे घातले. तीन दिवसांत सायकलवरून ३५० कि.मी.चा प्रवास गाठून या वारकऱ्यांनी आपले ध्येय पूर्ण केले.दहा जणांच्या पथकामध्ये पोलीस, वकील तसेच डॉक्टर या उच्चशिक्षित अधिकाºयांचा समावेश आहे. शुक्र वारी सकाळी ६ वाजता खारघर येथून दहा जणांचे पथक पंढरपूरकडे रवाना झाले होते. यामध्ये डॉ. अमर भिडे, लाचलुचपत विभागातील कन्हैया थोरात, रवींद्र क्षीरसागर, बाळासाहेब सावंत, अंकुश बांगर, वाल्मीक पाटील, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नीलेश थोटे, पोलीस हवालदार गणेश पवार, अनिल गीते, मिलिंद सकपाळ आदीचा समावेश आहे.दहा जणांपैकी चार जण पुण्यात राहत असल्याने पुण्याहून या अनोख्या उपक्र मात सहभागी झाले. या प्रवासादरम्यान येणाºया गावातील ग्रामस्थांमध्ये वृक्षलागवड, पर्यावरण संरक्षण व तरु णांना प्रकृती स्वास्थाचे धडे या वेळी देण्यात आले.