शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई ते पंढरपूर सायकल वारी पूर्ण, पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 02:52 IST

शुक्र वारी नवी मुंबईमधून, ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत रवाना झालेल्या दहा जणांनी रविवारी सुमारे ३५० कि.मी.चा प्रवास गाठत पांडुरंगाचरणी पर्यावरण वाचविण्याचे साकडे घातले.

पनवेल : शुक्र वारी नवी मुंबईमधून, ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत रवाना झालेल्या दहा जणांनी रविवारी सुमारे ३५० कि.मी.चा प्रवास गाठत पांडुरंगाचरणी पर्यावरण वाचविण्याचे साकडे घातले. तीन दिवसांत सायकलवरून ३५० कि.मी.चा प्रवास गाठून या वारकऱ्यांनी आपले ध्येय पूर्ण केले.दहा जणांच्या पथकामध्ये पोलीस, वकील तसेच डॉक्टर या उच्चशिक्षित अधिकाºयांचा समावेश आहे. शुक्र वारी सकाळी ६ वाजता खारघर येथून दहा जणांचे पथक पंढरपूरकडे रवाना झाले होते. यामध्ये डॉ. अमर भिडे, लाचलुचपत विभागातील कन्हैया थोरात, रवींद्र क्षीरसागर, बाळासाहेब सावंत, अंकुश बांगर, वाल्मीक पाटील, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नीलेश थोटे, पोलीस हवालदार गणेश पवार, अनिल गीते, मिलिंद सकपाळ आदीचा समावेश आहे.दहा जणांपैकी चार जण पुण्यात राहत असल्याने पुण्याहून या अनोख्या उपक्र मात सहभागी झाले. या प्रवासादरम्यान येणाºया गावातील ग्रामस्थांमध्ये वृक्षलागवड, पर्यावरण संरक्षण व तरु णांना प्रकृती स्वास्थाचे धडे या वेळी देण्यात आले.